Anjali Damania on Dhananjay Munde : राजकीय दबाव असल्यानं तपास योग्य दिशेनं होत नाही- दमानिया
Anjali Damania on Dhananjay Munde : राजकीय दबाव असल्यानं तपास योग्य दिशेनं होत नाही- दमानिया
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास राजकीय दबावामुळे योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केला. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत तपासाला योग्य दिशा मिळणार नसल्याच दमान यांनी सांगितलं. मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता तब्बल दोन महिने उलटलेले आहेत. मात्र या घटनेमधील आरोपी अजूनही फरार आहेत आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली. यांनी एक ट्वीट केलेला आहे आणि अजून तरी न्याय मिळणार का असा सवालच थेट सरकारला विचारलेला आहे, प्रशासनाला विचारलेला आहे. या सगळ्या घटनेचा गेल्या महिना दोन महिन्यामध्ये अंजली दमानिया यांनी प्रचंड असा पाठपुरावा केला होता. माझ्याबरोबर अंजली दमान आहेत. अंजलीजी दोन महिने उलटलेले आहेत. आज सकाळी तुम्ही ट्वीट केलेला आहे. यामध्ये अजूनही न्याय मिळणार का असा सवाल विचारलेला आहे. काय काय पाहता या दोन महिन्यामध्ये तुम्हाला काय? दोन महिन्यात न्याय झालाय? मला असं वाटतय की दोन महिने उलटलेत पण काहीही त्याच्यात पुढे सरकताना आपल्याला दिसत नाहीये जर आपल्याला आठवत असेल की पहिल्याच दिवशी म्हणजे नऊ डिसेंबरला एक स्कॉर्पिओ जप्त झाली होती आणि त्या स्कॉर्पिओ मधन दोन मोबाईल देखील जप्त झाले होते. सारखं सांगण्यात आलं की बाबा त्याला डेटा रिकवरीसाठी फॉरेन्सिक मध्ये पाठवण्यात आलय पण आता दोन महिने पूर्ण झालेत फॉरेन्सिकचा डेटा रिकवरी झाली की नाही तर मक्ता दाखवली होती मात्र पुढे काय झालं त्यांच्याकडून परत काय प्रतिसाद? कसं झालं की मी जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटले, मुख्यमंत्री म्हणाले की ते माझ्या पक्षात नाहीत, त्यामुळे तो निर्णय अजित पवार घेतील, म्हणून मी अजित पवारांना खरं मी कधीही भेटले नसते, तरी मी त्यांना भेटायला का गेले कारण ते त्यांच्या पक्षातला तो व्यक्ती होता आणि मंत्रीपदाचा राजीनामा जस मुख्यमंत्री म्हणाले, त्यांना घ्यायचा अधिकार आहे तो त्यानी घ्यावा पण नुसती आता टोलवा टोलव सुरू आहे, आज आता दोन महिने पूर्ण झालेत, मला... अपेक्षा आहे की मुख्यमंत्री आणि अजित पवार आज तरी हे पत्र बघून तरी निर्णय घेतील.





















