औरंगाबाद : रात्रीच्या वेळी कचरा उचलणार नाही, सफाई कामगारांचा पवित्रा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबाद शहरातील कचरा रात्रीच्या वेळीस उचलणार नाही असा पवित्रा पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घेतलाय.
कचरा टाकण्यासाठी गेलेल्या गाडीवर स्थानिक लोक हल्ला करत असल्याची तक्रार या कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहरात संध्याकाळी ६ ते सकाळी ६ कचरा उचलला जाणार नाहीये.
कचरा टाकण्यासाठी गेलेल्या गाडीवर स्थानिक लोक हल्ला करत असल्याची तक्रार या कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहरात संध्याकाळी ६ ते सकाळी ६ कचरा उचलला जाणार नाहीये.