स्पेशल रिपोर्ट : अमित शाहांना आता मातोश्रीची गरज का पडली?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एकवेळ तुम्ही वातावरणाचा अंदाज बांधू शकाल पण राजकारणातले वारे नेमके कुठल्या दिशेने वाहतात, त्याचा माग काढणं जरा जास्त कठीण.
त्यामुळेच एरवी शांततेच्या काळात मित्र बनवण्याकडे सत्ताधार्यांचा कल असतो. पण भाजप हा असा पक्ष आहे, ज्याने केवळ विरोधकांशीच नव्हे तर मित्रांशीही झोंबाझोंबी केली. त्यामुळेच 2019 चं आव्हान समोर दिसू लागताच अमित शाह आणि नरेंद्र मोदींनी मित्रांची चाचपणी आणि खातरजमा सुरु केलीय. आणि त्याचाच भाग म्हणून उद्या अमित शाह उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. पण प्रश्न असा आहे, की ज्या शिवसेनेला मोदी-शाह यांनी कस्पटासमान वागवलं, त्यांना मातोश्रीची आठवण का झाली?
त्यामुळेच एरवी शांततेच्या काळात मित्र बनवण्याकडे सत्ताधार्यांचा कल असतो. पण भाजप हा असा पक्ष आहे, ज्याने केवळ विरोधकांशीच नव्हे तर मित्रांशीही झोंबाझोंबी केली. त्यामुळेच 2019 चं आव्हान समोर दिसू लागताच अमित शाह आणि नरेंद्र मोदींनी मित्रांची चाचपणी आणि खातरजमा सुरु केलीय. आणि त्याचाच भाग म्हणून उद्या अमित शाह उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. पण प्रश्न असा आहे, की ज्या शिवसेनेला मोदी-शाह यांनी कस्पटासमान वागवलं, त्यांना मातोश्रीची आठवण का झाली?