एक्स्प्लोर
कमी पावसामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर | 712 | एबीपी माझा
राज्यात दिडशे पेक्षा जास्त तालुक्यात दुष्काळ आहे, उर्वरित तालुक्यातही पाण्याची स्थिती फार बरी नाहीय. पिण्याच्या..शेतीच्या पाण्याइतकाच गंभीर प्रश्न असतो जनावरांच्या चाऱ्याचा.. येते ६-८ महिने पशुपालकासाठी जास्त महत्वाचे आहेत. आत्तापासून नियोजन केलं तर चारा संकटावर मात करणं शक्यं आहे. कसं ते सांगतायत नितीन मार्कंडेय.
Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
आणखी पाहा
















