एक्स्प्लोर
कमी पावसामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर | 712 | एबीपी माझा
राज्यात दिडशे पेक्षा जास्त तालुक्यात दुष्काळ आहे, उर्वरित तालुक्यातही पाण्याची स्थिती फार बरी नाहीय. पिण्याच्या..शेतीच्या पाण्याइतकाच गंभीर प्रश्न असतो जनावरांच्या चाऱ्याचा.. येते ६-८ महिने पशुपालकासाठी जास्त महत्वाचे आहेत. आत्तापासून नियोजन केलं तर चारा संकटावर मात करणं शक्यं आहे. कसं ते सांगतायत नितीन मार्कंडेय.
निवडणूक
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
आणखी पाहा


















