एक्स्प्लोर
712 : नागपूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि बोंडअळीच्या प्रश्नांवरुन विधान सभेत गदारोळ
बुधवारी राज्यातील हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस होता. दोन दिवस कामकाज तहकूब झाल्यानंतर, बुधवारी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि बोंडअळीच्या प्रश्नांवरुन विधान सभेत गदारोळही झाला. यावर विरोधी पक्ष नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अजित पवार यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली.
राजकारण
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा





















