एक्स्प्लोर
एकरकमी एफआरपी देण्यावर कारखानदार, संघटनेमध्ये एकमत | 712 | कोल्हापूर | एबीपी माझा
रब्बी पेरण्यांसोबतच राज्यात गाळप हंगामही सुरु झालाय. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम थकित राहू नये, यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारलंय. एकरकमी एफआरपी देण्याचं कबूल केल्या शिवाय साखर कारखाने सुरु होऊ देणार नाही, अशी भुमिका त्यांनी घेतलीये. यातच कोल्हापुरातील आंदोलनाला स्थगित करण्यात आलंय. पाहुया त्यावरचा सविस्तर रिपोर्ट..
बातम्या
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा
Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
आणखी पाहा
















