एक्स्प्लोर
712 | केरळमध्ये महापुरानं शेतीचं मोठं नुकसान, 45 हजार एकरांवरील भातशेती नष्ट
गेल्या आठवडाभरापासून राज्यासह देशात पावसानं जोर धरलाय. याचा सगळ्यात जास्त फटका केरळ राज्याला बसलाय. केरळमध्ये आलेल्या महापुरानं मोठं नुकसान केलंय. ३०० हून अधिक जणांचा यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. केरळमधील शेतीही उध्वस्त झालीये. शेजारच्या राज्यांकडून फळं आणि भाजीपाला मागवली जात आहेत. पाहुया याबाबतचा हा रिपोर्ट...
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा

















