'विषमुक्त शेती आणि निरोगी भारत'साठी बीव्हीजीची मोहिम | जळगाव | 712 | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आपल्या नकळत रोज असंख्य घातक रसायनांचा मारा आपल्या शरीरावर होत असतो. बाह्य माऱ्यापासून आपण कदाचित सुटका करुन घेऊ सुद्धा पण जी रसायनं थेट अन्नातून आपल्या शरीरात पोहचतात त्यांचं काय करायचं?
याच प्रश्नाचं उत्तर विषमुक्त शेतीत दडलं आहे. एकीकडे ग्राहकांमध्ये जागरुकता असतानाच शेतकऱ्यांनीही ही संधी साधणं गरजेचं आहे. याच विषयावर जळगावमध्ये एक कार्यक्रम पार पडला.
याच प्रश्नाचं उत्तर विषमुक्त शेतीत दडलं आहे. एकीकडे ग्राहकांमध्ये जागरुकता असतानाच शेतकऱ्यांनीही ही संधी साधणं गरजेचं आहे. याच विषयावर जळगावमध्ये एक कार्यक्रम पार पडला.