एक्स्प्लोर
712 | जळगाव | कापसावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याआधीच बोंडअळीच्या संकटाला सामोरं जावं लागतंय. फुलोरा अवस्थेपासूनच बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहेत. मात्र त्यात आता मर रोगाचीही भर पडलीये. पाण्याचा जास्त ताण पडल्यास किंवा जास्त काळ शेतात पाणी साचून राहील्यास कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. जळगावमध्ये या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आलाये.80818
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार
आणखी पाहा

















