एक्स्प्लोर
712 | जळगाव | कापसावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याआधीच बोंडअळीच्या संकटाला सामोरं जावं लागतंय. फुलोरा अवस्थेपासूनच बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहेत. मात्र त्यात आता मर रोगाचीही भर पडलीये. पाण्याचा जास्त ताण पडल्यास किंवा जास्त काळ शेतात पाणी साचून राहील्यास कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. जळगावमध्ये या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आलाये.80818
महाराष्ट्र
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रिकेट

















