एक्स्प्लोर
712 | जळगाव | कापसावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याआधीच बोंडअळीच्या संकटाला सामोरं जावं लागतंय. फुलोरा अवस्थेपासूनच बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहेत. मात्र त्यात आता मर रोगाचीही भर पडलीये. पाण्याचा जास्त ताण पडल्यास किंवा जास्त काळ शेतात पाणी साचून राहील्यास कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. जळगावमध्ये या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आलाये.80818
महाराष्ट्र
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई

















