एक्स्प्लोर
असं करा फळपिकाचं नियोजन...| 712 | एबीपी माझा
राज्यात 151 तालुक्यात राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलाय. इतर तालुक्यांमध्येही पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी सगळ्यात जास्त नुकसान फलोत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागतो. फळगळीमुले म्हणावं तसं उत्पादन मिळत नाही. अशा वेळी जमीनीत ओलावा टिकून राहावा यासाठी कोणते उपाय करावेत? जाणून घेऊयात या पीक सल्यातून
मुंबई
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
आणखी पाहा

















