एक्स्प्लोर
बोंडअळी, पीक विमा, कर्जमाफीची 100 टक्के अंमलबजावणी करावी : धनंजय मुंडे | 712 | एबीपी माझा
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. राज्यात 151 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे. आता या तालुक्यांमध्ये लवकरात लवकर मदत उपलब्ध करुन देण्यात यावी. तसंच पीक विमा आणि बोंडअळीची नुकसान भरपाईची 100 टक्के अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मुंबई
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर
Pradeep Ramchandani Ulhasnagar Corporation : मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
Gajanan Kale Navi Mumbai : नवी मुंबई मविआचं जागावाटप जवळपास निश्चित,मनसेच्या वाट्याला किती जागा?
Mahapalika Election Alliance : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, कुणाची? कुणासोबत युती?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण


















