एक्स्प्लोर
712 | नवी दिल्ली | काँग्रेस नेतृत्त्वाखाली जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचा मोर्चा
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये अखिल भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती होती. या आंदोलनामध्ये देशभरातून ४२ शेतकरी संघटनांचा सहभाग होता. शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण व्हावी. संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी सरकारवर ताशेरे ओढले.
राजकारण
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
आणखी पाहा

















