एक्स्प्लोर
बांग्लादेशसोबत भारताचा कापसासाठी ड्युटी फ्री करार | 712 | एबीपी माझा
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी फायद्याची जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, याचं कारण म्हणजे जागतिक बाजारात कापसाला मागणी वाढतेय. यातच भर म्हणजे बांग्लादेश मध्ये भारतीय कापसाची आयात आता ड्यूटी फ्री म्हणजे करमुक्त करण्यात आलीय. या मुक्त वापरामुळे भारतीय कापसाला बांगलादेश मध्ये उठाव मिळाणार आहे. बांगलादेश हा आशिया खंडात मोठा सूत उत्पादक देश म्हणून पुढे आलाय. यातच मागणी उत्पादनात मोठी तफावत आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. भारतातून बांगलादेशला जवळपास 40-42 लाख गाठी कापसाची निर्यात होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
महाराष्ट्र
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
विश्व
आयपीएल
















