एक्स्प्लोर
712 | बोंडअळीच्या नुकसान भरपाईला स्थगिती
राज्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. या नुकसानाची भरपाई देण्याचे आदेश कृषी विभागाने बियाणे कंपन्यांना दिले. मात्र या निर्णया विरोधात बियाणे कंपन्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने ही नुकसान भरपाई देण्यास आता स्थगिती दिलीये. जवळपास १ हजार १४७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागणारेय. मात्र ही भरपाई एकट्या बियाणे कंपन्यांना द्यावी लागणार का, हे उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
आणखी पाहा

















