एक्स्प्लोर
712 | बोंडअळीच्या नुकसान भरपाईला स्थगिती
राज्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. या नुकसानाची भरपाई देण्याचे आदेश कृषी विभागाने बियाणे कंपन्यांना दिले. मात्र या निर्णया विरोधात बियाणे कंपन्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने ही नुकसान भरपाई देण्यास आता स्थगिती दिलीये. जवळपास १ हजार १४७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागणारेय. मात्र ही भरपाई एकट्या बियाणे कंपन्यांना द्यावी लागणार का, हे उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
राजकारण
Raghav Chadha to join BJP : राघव चड्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक भाजपसोबत जाणार
Amol Mitkari On Ajit Pawar : बारामतीत अघोरी पूजा; एका दिवसाच्या बाळाचं डोकं....; मिटकरींनी सगळंच सांगितलं
Shahu Maharaj On Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांवर शाहू महाराज संतापले
Shahu Maharaj and Sanjay Gaikwad: आमदार संजय गायकवाडांवर छत्रपती शाहू महाराज संतापले, आमदारकी रद्द करण्याची मागणी
MI vs CSK : 103 धावांनी 'चेन्नई एक्सप्रेस' समोर मुंबई इंडियन्सचा पराभव
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
भंडारा
व्यापार-उद्योग
















