712 : बीड : कृषी पंप 3-4 वर्ष बंद तरीही वीज बिल आकारणी सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नुकतंच शेजारील तेलंगणा राज्यात सरकारनं शेतकऱ्यांना २४ तास, अखंड आणि मोफत वीज देण्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र न वापरलेल्या वीजेचं बिलही भरावं लागतं आहे देखील अतिरिक्त व्याजासकट.