एक्स्प्लोर

Speical Report : Narendra Modi Vs Pakistan : आधी ना'पाक'कट, आता आदळआपट; भारताचा इशारा, पाकला घबराट..

Speical Report : India Vs Pakistan : आधी ना'पाक'कट, आता आदळआपट; भारताचा इशारा, पाकला घबराट..

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 पाक पुरस्कृत दहशतवादाचा नवा चेहरा जगान काश्मीरच्या पेहेलगाम मधल्या हल्ल्याच्या निमित्तान पाहिला. अतिरेगी आणि त्यांच्या आकानिक कल्पनेतही विचार केला नसेल असा धडा त्यांना भारत शिकवणार आहे अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. आणि त्याआधी भारतान पाकवर पाच मुद्द्यांवर राजनैतिक स्ट्राईक केलाय. सिंधू जलकरार ज्याद्वारे पाकिस्तानच्या जल सगळ्या प्रामुख्यानं जलस्रोत नियंत्रित होता तो रद्द करणं हा त्यातला सगळ्यात मोठा स्ट्राईक आहे. पाकिस्तान त्याला उत्तर दिले आणि आपण सुधारणार नाही हे पुन्हा दाखवून. 90% शेतीला फटका बसेल. पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्पन्नात 23% योगदान असलेल्या कृषी क्षेत्राच कंबर्ड मुडेल. पाकिस्तानच्या मंगल आणि तरबेला जलविद्युत धरणांच पाणी आटेल. पाकिस्तानच वीज उत्पादन 30 ते 50% कमी होईल. याशिवाय औद्योगिक उत्पादन आणि रोजगारावर गंभीर परिणाम होईल. या जलकोंडीमुळे घसा कोरडा पडण्याची भीती असलेल्या पाकिस्तानन आता आदळा आपट सुरू केली आहे. भारतान सिंधू नदीच पाणी रोखण्याचा. प्रयत्न केल्यास त्याला चिथावणी समजली जाईल असा इशारा पाकिस्तान सरकारने दिला. दुसरीकडे सध्याच्या स्थितीत सिंधू नदीचे पाणी रोखून धरण्या एवढी तांत्रिक क्षमता भारताकडे आहे का? असा प्रश्न विचारला जातोय. आता असा आहे की उन्हायामध्ये जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा चिनाब आणि रावी आणि या तीन नद्या बाकीच्या मी आता सांगितल्या त्याच्यामधन पाणी येत आणि खूप पाणी येत. आता जस आपण पाहिलं की दोन दिवसापूर्वी रामबंध होतं. किनापच्या काठावर आहे ते पूर्ण उद्वस्त झालेलं होतं आणि तो रोड बंद झालेला आहे तो अजून सुद्धा सुरू होऊ शकला नाहीये अशा प्रकारचे पाणी तिथन वाहून जात त्याला रोकण्याकरता आपल्याकडे काही पर्याय नाहीये दुसर जे आहे की ही धरण जी आहेत याच्यामध्ये फक्त एक पर्टिकुलर साठा करण्याची क्षमता आहे त्या साठ्याच्यावर पाणी गेलं की आपोआप ते पाणी पाकिस्तानमध्ये जाईल. च्या युद्धानंतर 2 जुलै 1972 ला शिमला करार झाला होता. दोन्ही देशात शांततापूर्ण आणि सामान्य संबंध ठेवण्याचा हेतू होता. सैन्य माघार आणि पाकिस्तानी युद्ध कायद्यांना सोडण्यावर सहमती झाली. त्रयस्थाशिवाय वादग्रस्त मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चेतून तोडगा शोधण्यात आला. मोदी सरकारने या आधी दोन वेळा पाक पुरस्कृत अतिरेक्यांवर सर्जिकल स्ट्राईक केले. अशीच कारवाई यावेळी केली जाईल अशी अपेक्षा सामान्य देशवासी करतोय. त्या आधी पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करण्याचे प्रयत्न भारताने सुरू केले आहेत. पाकिस्तानने उलट्या बोंबा मारत काही निर्णय घेतले असले तरी आधीच दिवाळखोरीत गेलेल्या देशाला हे ढोंग. फार काळ पुरणार नाही हेही तितकच खरं आहे. 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
ABP Premium

व्हिडीओ

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
Embed widget