एक्स्प्लोर

Speical Report : Narendra Modi Vs Pakistan : आधी ना'पाक'कट, आता आदळआपट; भारताचा इशारा, पाकला घबराट..

Speical Report : India Vs Pakistan : आधी ना'पाक'कट, आता आदळआपट; भारताचा इशारा, पाकला घबराट..

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 पाक पुरस्कृत दहशतवादाचा नवा चेहरा जगान काश्मीरच्या पेहेलगाम मधल्या हल्ल्याच्या निमित्तान पाहिला. अतिरेगी आणि त्यांच्या आकानिक कल्पनेतही विचार केला नसेल असा धडा त्यांना भारत शिकवणार आहे अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. आणि त्याआधी भारतान पाकवर पाच मुद्द्यांवर राजनैतिक स्ट्राईक केलाय. सिंधू जलकरार ज्याद्वारे पाकिस्तानच्या जल सगळ्या प्रामुख्यानं जलस्रोत नियंत्रित होता तो रद्द करणं हा त्यातला सगळ्यात मोठा स्ट्राईक आहे. पाकिस्तान त्याला उत्तर दिले आणि आपण सुधारणार नाही हे पुन्हा दाखवून. 90% शेतीला फटका बसेल. पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्पन्नात 23% योगदान असलेल्या कृषी क्षेत्राच कंबर्ड मुडेल. पाकिस्तानच्या मंगल आणि तरबेला जलविद्युत धरणांच पाणी आटेल. पाकिस्तानच वीज उत्पादन 30 ते 50% कमी होईल. याशिवाय औद्योगिक उत्पादन आणि रोजगारावर गंभीर परिणाम होईल. या जलकोंडीमुळे घसा कोरडा पडण्याची भीती असलेल्या पाकिस्तानन आता आदळा आपट सुरू केली आहे. भारतान सिंधू नदीच पाणी रोखण्याचा. प्रयत्न केल्यास त्याला चिथावणी समजली जाईल असा इशारा पाकिस्तान सरकारने दिला. दुसरीकडे सध्याच्या स्थितीत सिंधू नदीचे पाणी रोखून धरण्या एवढी तांत्रिक क्षमता भारताकडे आहे का? असा प्रश्न विचारला जातोय. आता असा आहे की उन्हायामध्ये जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा चिनाब आणि रावी आणि या तीन नद्या बाकीच्या मी आता सांगितल्या त्याच्यामधन पाणी येत आणि खूप पाणी येत. आता जस आपण पाहिलं की दोन दिवसापूर्वी रामबंध होतं. किनापच्या काठावर आहे ते पूर्ण उद्वस्त झालेलं होतं आणि तो रोड बंद झालेला आहे तो अजून सुद्धा सुरू होऊ शकला नाहीये अशा प्रकारचे पाणी तिथन वाहून जात त्याला रोकण्याकरता आपल्याकडे काही पर्याय नाहीये दुसर जे आहे की ही धरण जी आहेत याच्यामध्ये फक्त एक पर्टिकुलर साठा करण्याची क्षमता आहे त्या साठ्याच्यावर पाणी गेलं की आपोआप ते पाणी पाकिस्तानमध्ये जाईल. च्या युद्धानंतर 2 जुलै 1972 ला शिमला करार झाला होता. दोन्ही देशात शांततापूर्ण आणि सामान्य संबंध ठेवण्याचा हेतू होता. सैन्य माघार आणि पाकिस्तानी युद्ध कायद्यांना सोडण्यावर सहमती झाली. त्रयस्थाशिवाय वादग्रस्त मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चेतून तोडगा शोधण्यात आला. मोदी सरकारने या आधी दोन वेळा पाक पुरस्कृत अतिरेक्यांवर सर्जिकल स्ट्राईक केले. अशीच कारवाई यावेळी केली जाईल अशी अपेक्षा सामान्य देशवासी करतोय. त्या आधी पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करण्याचे प्रयत्न भारताने सुरू केले आहेत. पाकिस्तानने उलट्या बोंबा मारत काही निर्णय घेतले असले तरी आधीच दिवाळखोरीत गेलेल्या देशाला हे ढोंग. फार काळ पुरणार नाही हेही तितकच खरं आहे. 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 130 च्या स्पीडने आलिशान कार डंपरमध्ये घुसून तीन ठार; 6 एअर बॅग असूनही माजी गृहमंत्र्यांची लेक मागच्या सीटवरून थेट बोनेटवर येत डंपरवर आदळली, मृतात काँग्रेस नेत्याचा मुलाचाही समावेश
तब्बल 130 च्या स्पीडने आलिशान कार डंपरमध्ये घुसून तीन ठार; 6 एअर बॅग असूनही माजी गृहमंत्र्यांची लेक मागच्या सीटवरून थेट बोनेटवर येत डंपरवर आदळली, मृतात काँग्रेस नेत्याचा मुलाचाही समावेश
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Eknath Shinde Majha Katta :मुंबई,श्रेयवाद,ठाकरे बंधू ते महायुती! एकनाथ शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 130 च्या स्पीडने आलिशान कार डंपरमध्ये घुसून तीन ठार; 6 एअर बॅग असूनही माजी गृहमंत्र्यांची लेक मागच्या सीटवरून थेट बोनेटवर येत डंपरवर आदळली, मृतात काँग्रेस नेत्याचा मुलाचाही समावेश
तब्बल 130 च्या स्पीडने आलिशान कार डंपरमध्ये घुसून तीन ठार; 6 एअर बॅग असूनही माजी गृहमंत्र्यांची लेक मागच्या सीटवरून थेट बोनेटवर येत डंपरवर आदळली, मृतात काँग्रेस नेत्याचा मुलाचाही समावेश
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Tejasvee Ghosalkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Embed widget