एक्स्प्लोर
Special Report : वऱ्हाडी आले, 390 कोटींचं रुखवत घेऊन गेले! आयकर विभागाची अनोखी कारवाई
औरंगाबादमध्ये आयकर विभागाच्या एका कारवाईमुळे सगळ्यांचेच डोळे विस्फारले आहेत. याला कारण ठरलंय ते म्हणजे छापेमारीत सापडलेलं कोट्यावधींचं घबाड. वऱ्हाड बनून आलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यानंतर 390 कोटींचं घबाड हाती लागलं. विशेष म्हणजे ही रक्कम मोजायलाच अधिकाऱ्यांना तब्बल 13 तास लागले. यात इतकी कमालीची गुप्तता पाळण्यात आली की 8 दिवस कारवाई सुरु असतानाही कोणाला त्याचा थांगपत्ता नव्हता.. नेमकं काय घडलंय पाहुयात.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha


























