एक्स्प्लोर
Kolhapur : आजऱ्याच्या भात शेतीला अवकाळी पावसाचा फटका, घनसाळ भात उत्पादकांवर संकट : ABP Majha
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका घनसाळ तांदळासाठी प्रसिद्ध आहे.. या तांदळाचा लौकीक केवळ राज्यातच नव्हे तर सातासमुद्रापार पोहचला आहे. मात्र, या वर्षाच्या अवकाळी पावसानं या भागातल्या तांदळाचं मोठं नुकसान झालं आहे.
































