एक्स्प्लोर
120 वर्षांपूर्वी लॉकडाऊन लावणारे शाहू महाराज! वैद्यकीय सुविधा नसताना प्लेगच्या साथीत कसं केलं होतं व्यवस्थापन?
कोरोनानं देशात आणि जगात जी परिस्थिती करुन ठेवलीय तशाच पद्धतीचं संकट 1898-99 साली आलं होतं. आणि ती होती प्लेगची साथ. पटापटा नागरिकांचे जीव जात होते. पण अशा वेळी करवीर संस्थानात प्लेगचा फारसा शिरकाव झाला नाही. त्याचं कारण होतं राजर्षी शाहू महाराजांनी अवलंबलेलं व्यवस्थापन. आज जे आपण क्वॉरंटाईन किंवा विलगीकरण म्हणतो त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शाहू महाराजांनी 120 वर्षांपूर्वी केली होती. कोल्हापूर शहराला महाराजांनी जवळपास रिकामं केलं होतं. ग्रामीण भागातील नागरिकांना शेतात झोपट्या बांधून राहण्यास मदत केली. देशातील पहिलं प्लेगचं हॉस्पिटल याच कोल्हापुरात उभं राहिलं होतं.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha

Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























