एक्स्प्लोर
Maharashtra Bharti Special Report : राज्यात 75 हजार नोकरभरती केली जाणार,राज्य सरकारकडून समिती गठीत
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकरभरती केली जाणार आहे. मात्र याच नोकरभरतीमध्ये अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी आणि पारदर्शकपणे नोकरभरती राबविण्यासाठी राज्य सरकारकडून समिती गठीत करण्यात आली आहे.
All Shows
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
राजकारण
वर्ल्डकप
महाराष्ट्र


































