एक्स्प्लोर
Saat Barachya Batmya : 7/12 : पावसाने पाठ फिरवल्यानं शेतकरी चिंतेत ते तुरीच्या उत्पादनात घट
जून महिन्यात लांबलेला पाऊस आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं दिलेली ओढ.. यामुळे कोकणातील भात शेतीवर परिणाम झालाय.. मात्र अश्यातच रत्नागिराच्या शिरगावमधील शेतकरी मिलिंद खीर यांनी 'एक' या वाणाची लागवड केली. जून महिन्यात पाऊस लांबल्यानंतर शेतकरी मिलींद खीर यांनी शेतातील विहिरीतून भाताला पाणी दिलं. यामुळे भाताला आता लोंब्या आल्या आहेत. जवळपास ७० गुंठ्यामध्ये केलेली ही भात शेती पुढील १५ दिवसांमध्ये कापणी योग्य होणारे अशी प्रतिक्रिया खेर यांनी दिलीय. पाहुयात.
All Shows
Saat Barachya Batmya

Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha

Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha

Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला

Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी




























