Saat Barachya Batmya 712 : मुसळधार पावसामुळे वर्धा पालघरमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान
abp majha web team
Updated at:
30 Jul 2023 07:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसामुळं अगदी चार-आठ दिवसातच वर्धा जिल्ह्यातील 13 हजार 932 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालंय, सर्वाधिक फटका हिंगणघाट तालुक्याला बसलाय,शेती खरवडून गेल्याने शेतकरी हवालदिल झालेयत. तिकडे पालघर जिल्ह्यातही दोन दिवस अनेक ठिकाणी मुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पालघर, डहाणू, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या भात शेतीसह,फळ बागायतीचं, घरांचं आणि जिल्ह्यातील रस्त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या दोन्ही ठिकाणचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहुयात