एक्स्प्लोर

क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लोढा समितीच्या 10 शिफारसी

मुंबई : सुप्रीम कोर्टाने भारतीय क्रिकेट बोर्डाबाबत दिलेला निर्णय हा क्रिकेटचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया न्यायमूर्ती लोढा यांनी दिली. लोढा समितीच्या शिफारशींमुळेच बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची विकेट पडली. त्यांना अध्यक्षपदावरून तर अजय शिर्के यांना सचिवपदावरुन हटवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. भारतीय क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. 2013 मध्ये आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगची प्रकरणं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणाच्या तपासासाठी तयार करण्यात आलेल्या मुदगल समितीने ऑगस्ट 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाला आपला अहवाल सादर केला.

BCCI अध्यक्ष अनुराग ठाकूरांची विकेट, अध्यक्षपदावरुन आऊट!

जानेवारी 2015 मध्ये बीसीसीआयमध्ये पारदर्शकता आणि बदल घडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने माजी मुख्य न्यायाधीश आर एम लोढा यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. लोढा समितीने जानेवारी 2016 मध्ये सुप्रीम कोर्टाला आपला 159 पानांचा अहवाल सादर केला. यामध्ये लोढा समितीने 10 शिफारसी केल्या आहेत. काय आहेत लोढा समितीच्या शिफारसी?
  • एका राज्यामध्ये एकच संघटना असावी, ज्यामध्ये सर्व सदस्यांच्या समावेश असावा. शिवाय रेल्वे, विद्यापीठं यांनाही या संघटनेचं सदस्यत्व मिळावं, अशी महत्वाची शिफारस लोढा समितीने केली आहे.
(एक राज्य एक मत, या शिफारशीली मुंबई क्रिकेट असोसिएशनचा विरोध आहे. कारण महाराष्ट्रात विदर्भ, मुंबई आणि महराष्ट्र क्रिकेट असोसिएशन्स आहेत. त्यामुळे एक राज्य एक मतला विरोध आहे)
  • आयपीएल आणि बीसीसीआयची कार्यकारिणी वेगवेगळी असावी. आयपीएलसाठी वेगळ्या स्वायत्त कार्यकारिणी असावी.
 
  • बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी काही निकष लावणं गरजेचं आहे. पदाधिकारी बनण्यासाठी संबंधित व्यक्ती मंत्री किंवा सरकारी अधिकारी नसावा. त्याने बीसीसीआयमध्ये 9 वर्षे किंवा तीन टर्म कार्यकाळ केलेला नसावा. बीसीसीआयच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला सलग दोन वेळा किंवा त्यापेक्षा अधिकचा कार्यकाळ मिळू नये.
 
  • लोढा समितीने आयपीएलचे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सुंदर रमण यांना क्लीन चिट दिली आहे. 2013 मध्ये आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगचं प्रकरण समोर आलं त्यावेळी आयपीएलचं आयोजन रमण यांच्या हातात होतं. त्यांनी नोव्हेंबर 2015 मध्ये राजीनामा दिला होता.
 
  • सट्टेबाजी ही कायदेशीर केली पाहिजे, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी.
 
  • खेळाडूंचीही एक स्वतंत्र संघटना असावी.
 
  • एक संचालकीय समिती बनवावी, ज्यामध्ये माजी गृह सचिव जी के पिल्लई अध्यक्ष असतील, तर मोहिंदर अमरनाथ, डायना ईदुलजी आणि अनिल कुंबळे हे या समितीचे सदस्य असतील.
 
  • बीसीसीआयच्या हितांच्या निर्णयांसंबंधी एक आचारसंहिता अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.
 
  • बीसीसीआयला माहिती अधिकाराच्या कक्षेत आणावं.
 
  • क्रिकेट संबंधीत प्रकरणं निकाली काढण्याची जबाबदारी माजी खेळाडूंवर दिली पाहिजे. तर इतर प्रकरणांसाठी सीईओ, त्यांचे सहा व्यवस्थापक आणि दोन समित्यांची व्यवस्था असावी, अशी शिफारस आपल्या अहवालात लोढा समितीने केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sher E Punjab T20 League : भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Ind vs Aus U19 Series Update : भारतविरुद्धच्या मालिकेसाठी अंडर-19 ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
भारतविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget