एक्स्प्लोर

IPL 2022 : ...म्हणून धोनी घालतो 'नंबर 7'ची जर्सी; माहीनं स्वतः सांगितलं कारण

IPL 2022 : महेंद्रसिंह धोनी का घालतो 'नंबर 7'ची जर्सी? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. अशातच धोनीनं स्वतः या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

IPL 2022 : टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल (MS Dhoni) आयपीएलच्या मैदानातही धमाकेदार खेळी करताना दिसून येतो. आयपीएलमध्ये (IPL) धोनीच्या खांद्यावर चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाची कर्णधार पदाची धुरा आहे. ही जबाबदारीही धोनी यशस्वीरित्या पार पाडताना दिसतो. पण सध्या चर्चा रंगली आहे ती, धोनीच्या जर्सीवरील 'नंबर 7'ची. अनेकांना पडलेला प्रश्न म्हणजे, महेंद्रसिंह धोनी नंबर 7ची जर्सी का घालतो? याचं उत्तर स्वतः धोनीनं दिलं आहे. 

चेन्नई सुपर किंग्स (CSK)चा कर्णधार एमएस धोनीनं खुलासा केला आहे की, 'नंबर 7' त्याच्या फार जवळचा आहे. कारण त्याचा जन्म 7 जुलै रोजी झाला होता. त्यामुळेच त्याच्या जर्सीचा नंबर 7 आहे. हा नंबर त्यानं कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडून निवडलेला नाही. धोनीनं जेव्हापासून क्रिकेटमध्ये आपला आंतरराष्ट्रीय डेब्यु केला आहे, तेव्हापासूनच त्याच्या जर्सीचा नंबर 7 आहे. धोनीमुळेच 'नंबर 7' हा अनेक चाहत्यांचा आवडता नंबर झाला आहे. 

इंडिया सिमेंट्स, चेन्नई सुपर किंग्जच्या मालकांचा मूळ गटाद्वारे आयोजित एका कार्यक्रमात चाहत्यांशी बोलताना धोनीनं अनेक गोष्टींबाबत माहिती दिली. यावेळी भारताचा माजी कर्णधार धोनीनं नंर 7 का निवडला त्याचंही स्पष्ट कारण सांगितलं. धोनी म्हणाला की, "अनेक लोकांनी सुरुवातीला विचार केला होता की, 'नंबर 7' माझ्यासाठी एक भाग्यशाली अंक आहे. खरं तर यामागील कारण म्हणजे, माझा वाढदिवस 7 जुलैला असतो. सातव्या महिन्यातला सातवा दिवस हे माझ्यासाठी आवडता नंबर आहे. त्यामुळे मी माझ्या जर्सीवर लिहिण्यासाठी माझ्या जन्मतारखेची निवड केली." 

दरम्यान, सध्या क्रिडा रसिकांमध्ये आयपीएलच्या आगामी सीझनबाबत उत्सुकता वाढली आहे. अशातच आयपीएलमधील स्टार संघ सीएसके गेल्या आठवड्यापासून सूरतमध्ये सराव करत आहे. आयपीएलच्या 15व्या सीझनला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सामना रंगणार आहे. 

आयपीएल 2022 साठी चेन्नई सुपर किंग्सचं शेड्यूल 

1. 26 मार्च विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (वानखेडे स्टेडियम, मुंबई)
2. 31 मार्च विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई)
3. 3 एप्रिल विरुद्ध पंजाब किंग्स (ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई)
4. 9 एप्रिल विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद (डीव्हाय पाटील स्टेडियम, मुंबई)
5. 12 एप्रिल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (डीव्हाय पाटील स्टेडियम, मुंबई)
6. 17 एप्रिल विरुद्ध गुजरात टाइटंस (एमसीए स्टेडियम, पुणे )
7. 21 एप्रिल विरुद्ध मुंबई इंडियंस (डीव्हाय पाटील स्टेडियम, मुंबई)
8. 25 एप्रिल विरुद्ध पंजाब किंग्स (वानखेडे स्टेडियम, मुंबई)
9. 1 मे विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (एमसीए स्टेडियम, पुणे )
10. 4 मे विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (एमसीए स्टेडियम, पुणे )
11. 8 मे विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (डीवाई पाटिल स्टेडियम, मुंबई)
12. 12 मे विरुद्ध मुंबई इंडियंस (वानखेड़े स्टेडियम, मुंबई)
13. 15 मे विरुद्ध गुजरात टाइटंस (वानखेड़े स्टेडियम, मुंबई)
14. 20 मे विरुद्ध राजस्थान रॉयल्स (ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget