एक्स्प्लोर

IPL 2024 : इम्पॅक्ट प्लेअरमुळं कुणावर अन्याय होतोय, रोहित शर्मानं खेळाडूंची नावं सांगितली, म्हणाला..

IPL 2024 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या रोहित शर्मानं इम्पॅक्ट प्लेअर नियमाबद्दल भाष्य केलं आहे. क्रिकेट हा खेळ 11 खेळाडूंचा खेळ असतो, असं तो म्हणाला.

मुंबई : आयपीएलमध्ये  इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा वापर केला जात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये काही संघांना त्याचा फायदा होताना दिसत आहे. यासंदर्भात रोहित शर्माला (Rohit Sharma) त्याचं मत विचारण्यात आलं असता त्यानं इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा चाहता नसल्याचं म्हटलं आहे. क्रिकेट हा अकरा खेळाडूंचा खेळ असून बारा खेळाडूंचा नव्हे असल्याचं रोहितनं म्हटलं. 

वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबेवर अन्याय

रोहित शर्मानं तुमच्या बाजूला असलेल्या लोकांच्या मनोरंजनाच्या दृष्टीनं तुम्ही कुणाला बाहेर काढू नये. इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा मी चाहता नाही. वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे यांना यामुळं संधी मिळत नाही. मी या नियमाचा चाहता नाही, असं रोहित शर्मा म्हणाला. मी याबद्दल काही सांगू शकत नाही मात्र इम्पॅक्ट प्लेअर मात्र त्याचा चाहता नाही. मात्र, इम्पॅक्ट प्लेअर नियम मनोरंजनात्मक आहेत. तुम्हाला जेव्हा धावांची गरज असते त्यावेळी तुम्ही खेळाडू ला सहभागी घेऊ करुन शकता. ज्यावेळी तुम्हाला विकेट काढायची असेल त्यावेळी तुम्ही बॉलरला संघात घेऊ शकता, असं रोहित शर्मा म्हणाला. 
 
अजित आगरकर दुबईत गोल्फ खेळत आहे. राहुल द्रविड त्याच्या मुलाच्या क्रिकेटवर लक्ष देत आहे, त्यामुळं आम्ही टी-20 वर्ल्ड कपसंदर्भात भेटलेलो नाही,असं रोहित शर्मा म्हणाला. आयपीएल आता वेगळ्या पातळीवर पोहोचलेलं आहे. टीव्ही ब्रॉडकास्टिंग असेल, प्रादेशिक भाषा असतील, स्टार स्पोर्टसनं सात आठ वर्षांपूर्वी हिंदी भाषेत प्रक्षेपण केलं होतं. भारतातील ग्रामीण भागात देखील आयपीएल पाहिलं जातं, असं रोहित शर्मा म्हणाला.

रोहित शर्मा आयपीएलमध्ये 250 वा सामना खेळणार

रोहित शर्मानं आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्सकडून क्रिकेट खेळलेलं आहे. रोहित शर्मा आज पंजाब इंडियन्स विरुद्ध 250 वी आयपीएल मॅच खेळणार आहे. रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व करताना पाचवेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. रोहित शर्मा डेक्कन चार्जर्सकडून खेळत असताना त्या संघानं 2009 च्या आयपीएलमध्ये विजय मिळवला होता. 

मुंबई आणि पंजाब आमने सामने

आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आमने सामने येणार आहेत. आयपीएलमध्ये गुणतालिकेत आठव्या आणि नवव्या स्थानावर असलेल्या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. मुंबई इंडियन्सनचा सहापैकी चार मॅचमध्ये पराभव झाला आहे. तर, पंजाब किंग्जचा देखील सहापैकी चार मॅचमध्ये पराभव झाला आहे. दोन्ही संघांनी दोन दोन मॅच जिंकलेल्या आहेत.  

संबंधित बातम्या : 

Rohit Sharma : विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपमध्ये ओपनिंग करणार का? रोहित शर्मानं खरं काय ते सगळं सांगून टाकलं

DC vs GT: दिल्लीचा रेकॉर्डब्रेक विजय, रिषभ पंतचा आनंद गगनात मावेना, मॅच संपताच यशाचं सिक्रेट फोडलं

 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget