एक्स्प्लोर

WTC Final: पावसानंतर भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करायला हवा होता, निवड समितीच्या व्यक्तीचे मोठे विधान

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंडने आठ विकेट्सने जिंकला. भारताच्या पराभवानंतर अनेक माजी खेळाडूंनी यावर आपलं मत व्यक्त केलं.

WTC Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंडने आठ विकेट्सने जिंकला. भारताच्या पराभवानंतर अनेक माजी खेळाडूंनी यावर आपलं मत व्यक्त केलं. अनेकांनी भारत चुकीच्या बॉलिंग कॉम्बीनेशनसह मैदानात उतरल्याचे सांगितले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवडकर्ता सरनदीप सिंग यांनीही यावर आपले मत मांडले आहे. इंग्लंड दौर्‍यासाठी भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळवले गेले नाही ही मोठी चूक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शार्दूल हा 15 सदस्यीय संघात नव्हता, त्यामुळे पाऊस झाल्यानंतर साऊथॅम्प्टनमध्ये वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल परिस्थिती असूनही वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करता आले नाही.

यावर्षी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर भारतीय संघाच्या विजयानंतर सरनदीप यांचा कार्यकाळ संपला होता. डब्ल्यूटीसी फायनल आणि चार ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भुवनेश्वरची निवड न करणे निराशाजनक असल्याचे त्याने सांगितले.

सरनदीप म्हणाले, "दोन दिवसांपूर्वी प्लेइंग इलेव्हनची निवड झाली होती, त्यामध्ये दोन फिरकी गोलंदाजांची उपस्थिती चांगली होती. पण, यात बदल करायला हवा होता. कारण (पाऊस पडल्यानंतर) वेगवान गोलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल बनली होती."

WTC 2021 : सचिन तेंडुलकरने सांगितले जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पराभवाचे कारण

"तुम्ही दोन फिरकीपटू (रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा) निवडले. कारण ते फलंदाजी करू शकतात. मात्र, फलंदाजी करणारा एकमेव वेगवान गोलंदाज शार्दुल आहे आणि तो 15 सदस्यीय संघातही नव्हता. तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवतो किंवा नाही. पण, त्याला 15 सदस्यीय संघात असायला हवे होते."

पुढच्या महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून नेमलेल्या भुवनेश्वरच्या संदर्भात सरनदीप म्हणाले की, इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या संघात वेगवान गोलंदाजांची निवड व्हायला हवी होती. "भुवनेश्वरला इंग्लंड घेऊन न जाणे ही मोठी चूक आहे. तो आपला सर्वोत्तम स्विंग गोलंदाज आहे आणि तरीही तो संघात नाही,"

शार्दुलसारख्या एखाद्या वेगवान गोलंदाजाला अष्टपैलू म्हणून पारखण्याची वेळ आली आहे, असे सरनदीप यांनी सांगितले. कारण हार्दिक पंड्या कसोटी फॉरमॅटमध्ये गोलंदाजीसाठी फिट नाही. ते म्हणाले, "तुम्ही फक्त हार्दिकवर अवलंबून राहू शकत नाही. सर्व फॉर्मेटमध्ये तो गोलंदाजीसाठी कधी फिट असेल हे आपल्याला माहिती नाही, त्यामुळे शार्दुलसारखा कोणी तयार होणे आवश्यक आहे किंवा विजय शंकर किंवा शिवम दुबे देखील तिथे आहेत,"

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत मोहम्मद सिराजला नियमित संधी मिळेल अशी आशा सरनदीप यांनी व्यक्त केली. सिराजला संधी देण्याची ही योग्य वेळ आहे. त्याने जितके शक्य तितके सामने खेळायला हवेत. तो चांगली गोलंदाजी करीत आहे. जर त्याला संधी मिळाली नाही तर त्याला योग्य लेंथ आणि लांबीसह गोलंदाजी करणे कठीण होऊ शकते."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
Embed widget