एक्स्प्लोर

IND vs SA, 4th T20: उमरान किंवा अर्शदीपला पदार्पणाची संधी मिळणार? आकाश चोप्रा म्हणतोय...

IND vs SA, 4th T20: भारत आण दक्षिण आफ्रिका यांच्यात आज चौथ्या टी-20 सामना खेळला जाणार आहे.

IND vs SA, 4th T20: भारत आण दक्षिण आफ्रिका यांच्यात आज चौथ्या टी-20 सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने गमावून भारतीय संघानं तिसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवलाय. मात्र, त्यानंतही या मालिकेत भारतीय संघ अजूनही 2-1 नं पिछाडीवर आहे. या मालिकेतील तिन्ही सामन्यात भारतीय संघात कोणताही बदल पाहायला मिळाला नाही. परंतु, या तिन्ही सामन्यात संधी मिळालेल्या आवेश खाननं निराशाजनक कामगिरी करून दाखवली. त्याला या मालिकेत एकही विकेट्स मिळवता आली नाही. यामुळं त्याच्याऐवजी उमरान मलिक (Umran Malik) आणि अर्शदीप सिंहला (Arshdeep Singh) संधी मिळू शकते. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चौप्रानं (Aakash Chopra) भाष्य केलंय. 

आकाश चोप्रानं काय म्हटलंय?
आकाश चोप्रानं आपल्या युट्युब चॅनलवर बोलताना म्हटलंय की, "मालिकेत आवेश खानला आतापर्यंत एकही विकेट्स मिळाली नाही. त्यामुळं भारतीय संघात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्या जागेवर उमराम किंवा अर्शदीप यापैकी कोणत्या गोलंदाजाला संधी मिळते, हे पाहणे महत्वाचं असेल. तसेच भारतीय संघानं कोणताही बदल न केल्यास काही फरक पडणार नाही", असंही आकाश चोप्रानं म्हटलंय.

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेत भारतीय गोलंदाजांची कामगिरी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या टी-20 मालिकेत एकही विकेट्स न घेता आलेला आवेश खान एकमेव गोलंदाज आहे. त्यानं तीन सामन्यात 11 षटक टाकली. ज्यात 7.90 च्या सरासरीनं 87 धावा दिल्या आहेत. भारताचे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेलनं या मालिकेत 6-6 विकेट्स घेतल्या आहेत. तर, युजवेंद्र चहलनं चार आणि अक्षर पटेलनं दोन विकेट्स घेतल्या आहेत. 

उमरान आणि अर्शदीपला पदार्पणाची प्रतिक्षा
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना उमरान मलिकनं दमदार कामगिरी केली. दरम्यान, उमरान मलिकनं आपल्या वेगानं संपूर्ण क्रिडाविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या हंगामात त्यानं सातत्यानं 150 किमी/प्रतितास वेगानं गोलंदाजी केलीय. तसेच मधल्या फळीत त्यानं अनेक विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत उमरान मलिक चौथ्या क्रमांकावर आहे. अर्शदीप सिंहनं आयपीएलमध्ये डेथ ओव्हर्समध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. डेथ ओव्हरमध्ये त्यानं अनेक फलंदाजांचे हात बांधून ठेवले. सध्या दोन्ही खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget