एक्स्प्लोर

WTC 2022: भारत डब्लूटीसीच्या फायनलमध्ये पोहचणार का? इंग्लंडला पराभूत करणं किती महत्वाचं?

WTC 2022: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतानं आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर सर्वांचं लक्ष इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्याकडं लागलंय.

WTC 2022: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतानं आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर सर्वांचं लक्ष इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्याकडं लागलंय. भारत गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं पुढं ढकलण्यात आला होता. हाच एकमात्र कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ पुन्हा एकदा इंग्लंड दौऱ्यावर गेलाय. या मालिकेत भारतानं 2-1 नं आघाडी घेतलीय. दरम्यान, इंग्लंडमध्ये भारतीय संघ इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. महत्वाचं म्हणजे, बर्मिंगहॅम कसोटी सामना भारताच्या डब्लूटीसीच्या फायनलचा मार्ग ठरवणार आहे.

भारताची विजयी टक्केवारी
भारतानं 2021-23 च्या टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळले आहेत. यातील सहा सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. याशिवाय, दोन सामने अनिर्णित ठरले आहेत. भारताचे सध्या 77 गुण असून विजयाची टक्केवारी 58. 33 इतकी आहे. 

डब्लूटीसीच्या फायनमध्ये पोहचण्यासाठी भारताला काय करावं लागेल?
डब्लूटीसीच्या चॅम्पियनशिपमध्ये भारताला आणखी सात कसोटी सामने खेळायचे आहेत. बर्घिंगमध्ये होणाऱ्या कसोटीचाही यात समावेश आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियावरुद्ध चार कसोटी सामने खेळायचे आहेत. तर, दोन कसोटी सामने बांग्लादेशविरुद्ध खेळले जाणार आहे,  जे बांग्लादेशमध्येच होणार आहेत. भारताला हे सर्व सामने जिंकणं गरजेचं आहे. ज्यामुळं भारताची विजयाची टक्केवारी ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक होईल. सात सामन्यापैकी सहा सामने जिंकल्यास भारताची विजयाची टक्केवारी 70 टक्के होईल. दोन कसोटी सामने गमावल्यानंतर भारताची विजयाची टक्केवारी 65 टक्क्यांहून खाली घसरेल. यामुळं भारतीय इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या  बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात विजय मिळवण्याच्या हेतूनं मैदानात उतरेल. 

डब्लूटीसीचं समीकरण 
डब्लूटीसीच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल दोनमध्ये आहे. महत्वाचं म्हणजे, विजयाच्या टक्केवारीच्या आधारवर पहिल्या दोनमध्ये असणाऱ्या संघात फायनल सामना खेळला जातो. 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक
Samadhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
Sahar Shaikh MIM TMC Election 2026: आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
Embed widget