एक्स्प्लोर

Champions Trophy 2025 : पाकिस्तानचं काय होणार, आता PM मोदी ठरवणार; दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

यावेळेस 2025 मध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, पण ही स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार का हा मोठा प्रश्न आहे.

ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात जाणार की नाही? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यात संपूर्ण क्रिकेट जगताला उत्सुकता आहे. कारण आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून जय शाह यांची नियुक्ती झाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतची सर्व समीकरणे बदललेली दिसत आहेत. आता यादरम्यान पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू बासित अली याने चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल भारताच्या पंतप्रधानांचे नाव घेत मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. आता तो चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, चॅम्पियन्स ट्रॉफीचा निर्णय आता पूर्णपणे पंतप्रधान मोदींच्या हातात आहे, जर ते सहमत असतील तर टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करू शकते. तसे झाले नाही तर जय शाह यांना निर्णय घेणे कठीण होईल. म्हणजेच बासित अलीच्या म्हण्यानुसार आता भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही हे पीएम मोदी ठरवणार.

बीसीसीआयने निवेदन दिले आहे का?

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. काही अहवालांवर विश्वास ठेवला तर, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार नाही. हायब्रीड मॉडेलवर बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे, ज्या अंतर्गत भारताचे सामने पाकिस्तान ऐवजी दुसऱ्या देशात होऊ शकतात. पण पीसीबीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ही स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात आयोजित केली जाईल.

बासित अली यांनी पाकिस्तानला दिला इशारा

पाकिस्तानात खेळायला येणाऱ्या संघांच्या सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घ्यावी, असे बासित अलीने अलीकडेच पीसीबीला बजावले आहे. याचे कारण म्हणजे सुरक्षेतील अगदी कमीपणामुळे देशाला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद गमवावे लागू शकते.

आशिया कप 2023 चे आयोजनही पाकिस्तानने केले होते, त्यावेळीही भारताने पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला होता. ज्यानंतर आशिया कप 2023 हायब्रीड मॉडेलवर खेळला गेला. टीम इंडियाने श्रीलंकेत आपले सर्व सामने खेळले. 2013 पासून दोन्ही संघांमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. पण एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 दरम्यान पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता.

हे ही वाचा -

MS धोनीचे विराटसोबत कसे आहेत नातेसंबंध? खुद्द थालानेच केला मोठा खुलासा, पाहा Video

Pak vs Ban Test : नाही सुधारणार पाकिस्तान, 3 खेळाडूंना मिळून पकडता आला नाही सोपा कॅच, Video होतोय तुफान व्हायरल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget