एक्स्प्लोर

Ind Vs Pak Asia Cup Final: भारताने फायनलमध्ये 'ती' मोठी चूक केली होती, तरीही पाकिस्तानने सामना हातातून घालवला; माजी खेळाडूला अश्रू अनावर

Ind Vs Pak Asia Cup Final: भारतीय संघाने आशिय कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगला होता

Ind Vs Pak Asia Cup Final: आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर (Mohmham mair) खूपच निराश झाला आहे. मॅच संपल्यानंतर त्याने सोशल मीडियावर इमोशनल व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओत मोहम्मद आमीर याने पाकिस्तानी संघाच्या (Pakistan) खराब कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानने या सामन्यात विजयाचे आयते ताट भारतीय संघाला (Team India) वाढून दिले. पाकिस्तानसाठी खूप मोठी संधी होती. पण ही संधी पाकिस्तानने गमावली, असे मोहम्मद आमीर याने म्हटले. या व्हिडीओत मोहम्मद आमीर याला अश्रू अनावर झाले होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Ind Pakistan Final Match)

अजूनपर्यंत काय झालं, हेच समजत नाही. पाकिस्तानने विजयाचा घासा आयता भारतीय संघाला दिला. पाकिस्तानी संघासाठी ही खूप मोठी संधी होती. पण त्यांनी ती वाया घालवली. आम्ही हा सामना जिंकू शकत होतो. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पाकिस्तानला फलंदाजी दिली होती. इथेच पाकिस्तानला मोठा फायदा झाला होता. अंतिम सामन्यात नेहमी फलंदाजी आधी करावी, हे माझे मत आहे. जेणेकरुन चांगल्या धावा करुन समोरच्या संघावर दबाव आणता येतो. अंतिम सामन्यात पाकिस्तानी संघाची सुरुवातही चांगली झाली होती. फायनलमध्ये तुम्ही यापेक्षा आणखी काय अपेक्षा करता? 11 षटकांत पाकिस्तानच्या 103 धावा झाल्या होत्या, फक्त एक विकेट पडला होता. फरहान आणि फकर यांनी संघाला खरोखरच खूप चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र, त्यानंतर पाकिस्तानी संघाचा डाव ढेपाळला, असे मोहम्मद आमीर याने म्हटले.

टी-20 क्रिकेटमध्ये 147 ही धावसंख्या डिफेंड करता येत नाही. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजांनी दोष देता येणार नाही. 147 ही धावसंख्या पार करण्यासाठी फक्त एका चांगल्या भागीदारीची गरज असते. ट्वेन्टी-20 क्रिकटमध्ये 145 ते 150 धावा करुन जिंकण्याचा काळ गेला, हे मी गेली अनेक वर्षे सांगत आहे. प्रत्येक षटकात दहाच्या आसपास धावा करत राहून एक मोठी भागीदारी केली की ही धावसंख्या पार करणे सहज शक्य आहे. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजांना कोणताही दोष देता येणार नाही. पाकिस्तानने चांगली सुरुवाती होऊनही विजयाचा घास आयता भारतीय संघाला दिला, असे मोहम्मद आमीर याने म्हटले.

आणखी वाचा

ट्रॉफी घेऊन पळाला, शाहीद अफ्रिदीने मोहसीन नक्वीला दोन पर्याय दिले; पाकिस्तानमध्ये खळबळ, काय म्हणाला?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Embed widget