एक्स्प्लोर

रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज ऐतिहासीक लॉर्ड्सवर तिसरा एकदिवसीय सामना झाला. या अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 27 धावांनी पराभव केला आहे.

IND vs ENG News  :  भारत आणि इंग्लंड यांच्यात आज ऐतिहासीक लॉर्ड्सवर तिसरा एकदिवसीय सामना झाला. या अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 27 धावांनी पराभव केला आहे. इंग्लडने सुरुवातीला फलंदाजी करताना भारतीय संघासमोर 388 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 7 विकेटच्या मोबदल्यात 360 धावा करता आल्या. या विजयासह इंग्लंडने एकदिवसीय मालिका देखील आपल्या खिशात घातली आहे. 

लॉर्ड्सवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंड संघाकडून बेन डकेटने 141 धावांची वादळी खेळी केली. खरी खळबळ जॉस बटलरने निर्माण केली, ज्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये टी-20 प्रमाणे फलंदाजी करताना 13 चेंडूंमध्ये 41 धावा केल्या. 

रोहित शर्माने दमदार शतकी खेळी

दरम्यान, 388 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून रोहित शर्माने दमदार शतकी खेळी केली. त्याचबरोबर विराट कोहलीने देखील अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर भारताने 360 धावापर्यंत मजल मारली. लॉर्ड्सवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंड संघाकडून बेन डकेटने 141 धावांची वादळी खेळी केली. खरी खळबळ जॉस बटलरने निर्माण केली, ज्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये टी-20 प्रमाणे फलंदाजी करताना 13 चेंडूंमध्ये 41 धावा केल्या. 

इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली

इंग्लंडने लॉर्ड्सवर तिसरा एकदिवसीय सामना 27 धावांनी जिंकला. यजमान इंग्लंडने बेन डकेटच्या (141धावा) "ऐतिहासिक" खेळीच्या जोरावर 387 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, भारतीय संघ निर्धारित षटकांमध्ये केवळ 360 धावाच करू शकला आणि इतिहास रचण्यात अपयशी ठरला. भारताकडून रोहित शर्माने 138 आणि विराट कोहलीने 74 धावा केल्या, पण त्यांना पराभवाचे अंतर केवळ कमी करता आले. 388 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, एका क्षणी भारतीय संघ इंग्लंडच्या पुढे होता. आज भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास बदलेल असे वाटत होते, पण इंग्लंडने शेवटच्या षटकांमध्ये सामना जिंकला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली.

भारताचा एकदिवसीय सामन्यांमधील सर्वोच्च धावांचा पाठलाग

भारतीय संघानेही एकदिवसीय सामन्यांमध्ये 350 किंवा 400 धावा केल्या आहेत. पण टीम इंडियाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कधी इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला आहे का? एकदिवसीय क्रिकेटमधील भारतीय संघाचा सर्वोच्च धावांचा पाठलाग कोणता आहे. भारतीय संघासाठी चांगली बातमी नाही, कारण त्यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये 388 किंवा त्याहून अधिक धावांचा यशस्वीपणे पाठलाग केलेला नाही. भारताचा एकदिवसीय सामन्यांमधील सर्वोच्च धावांचा पाठलाग 360 धावांचा आहे, जो त्यांनी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला होता. याशिवाय, इतर दोन प्रसंगी टीम इंडियाने एकदिवसीय सामन्यांमध्ये 350 किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण केले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांविरुद्ध 351 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

360  धावा - ऑस्ट्रेलियाविरुद्ध
351  धावा - इंग्लंडविरुद्ध
351  धावा - ऑस्ट्रेलियाविरुद्ध

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Palghar Rain : आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
Embed widget