एक्स्प्लोर

T20I Records : टी-20 मध्ये 100 हून अधिक विकेट्स! फक्त 4 जणांना जमलाय हा पराक्रम, यादीत एकही भारतीय नाही

टी 20 चा पहिला विश्वचषक उंचावणाऱ्या भारतीय संघातील एकाही गोलंदाजाचा यामध्ये समावेश नाही. कोणत्या चार खेळाडूंनी टी 20 क्रिकेटध्ये 100 पेक्षा जास्त विकेट घेतल्यात पाहूयात... 

100+ Wickets in T20I : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटला सुरु होऊन जवळपास 17 वर्षांचा कालावधी उलटलाय. 17 फेब्रुवारी 2005 रोजी आंतरराष्ट्रीय टी 20 (T20I) क्रिकेटला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत फक्त चार गोलंदाजांना 100 पेक्षा जास्त विकेट (100+ Wickets in T20I) घेता आल्यात. टी 20 चा पहिला विश्वचषक उंचावणाऱ्या भारतीय संघातील एकाही गोलंदाजाचा यामध्ये समावेश नाही. कोणत्या चार खेळाडूंनी टी 20 क्रिकेटध्ये 100 पेक्षा जास्त विकेट घेतल्यात पाहूयात... 

No.1 शाकिब अल हसन :
बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसन याने सर्वात आधी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शंभर विकेट घेतल्या आहेत. शाकिबने आतापर्यंत टी 20 मध्ये 119 विकेट घेतल्या आहेत. यासाठी शाकिबला 96 सामने खेळावे लागले. यादरम्यान शाकिबच्या गोलंदाजीची सरासरी 19.88 आणि इकॉनॉमी रेट 6.67 इतका राहिलाय.

No.2 टिम साउदी : 
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी टी 20 क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज होय.  साउदीने 92 सामन्यात 111 विकेट घेतल्यात.  हासिल किए गोलंदाजीची सरासरी 24.58 आणि इकॉनॉमी रेट 8.19 राहिलाय.  

No.3 लसिथ मलिंगा : 
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मलिंगाने 84 सामन्यात 20.79 च्या सरासरीने 107 विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये मलिंगाने 7.42 इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली. 

No.4 राशिद खान : 
अफगानिस्तानचा फिरकीपटू राशिद खान या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. राशिद खान याने 60 सामन्यात 106 विकेट घेतल्यात.  राशिदने 13 च्या सरासरीने गोलंदाजी केली आहे. इकॉनॉमी रेट फक्त 6.17 राहिलाय. 

भारताकडून सर्वाधिक विकेट कुणी घेतल्या?
आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. चहलने 55 डावात 68 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे. बुमराहने 56 सामन्यात 67 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आर अश्विन आहे. अश्विनने 51 सामन्यात 61 विकेट घेतल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर भुवनेश्वर कुमार तर पाचव्या क्रमांकावर जाडेजा आहे. भुवनेश्वर कुमारने 59 तर जाडेजाने 48 विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने 42 विकेट घेतल्यात. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AFG One-off Test : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीआधी टीम इंडियात सर्वात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणारा आकिब नबीची एन्ट्री, पण...
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीआधी टीम इंडियात सर्वात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणारा आकिब नबीची एन्ट्री, पण...
रविवारी IPL ट्रॉफी जिंकली, सोमवारी डान्स करुन सेलिब्रेशन; आज विराट-अनुष्का चेहऱ्यावर मास्क लावून वृंदावनला पोहोचले, पाहा Video
रविवारी IPL ट्रॉफी जिंकली, सोमवारी डान्स करुन सेलिब्रेशन; आज विराट-अनुष्का चेहऱ्यावर मास्क लावून वृंदावनला पोहोचले, पाहा Video
Team India Schedule : IPL संपली, आता टीम इंडिया पुढे सर्वात मोठा चक्रव्यूह; आयर्लंड ते इंग्लंड... लागोपाठ 6 देशांचे दौरे, वाचा संपूर्ण Schedule
IPL संपली, आता टीम इंडिया पुढे सर्वात मोठा चक्रव्यूह; आयर्लंड ते इंग्लंड... लागोपाठ 6 देशांचे दौरे, वाचा संपूर्ण Schedule
महिला लीग : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ठाणे स्कायरायझर्सच्या जर्सीचे अनावरण
महिला लीग : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ठाणे स्कायरायझर्सच्या जर्सीचे अनावरण

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Bus Fire: मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
Jalna Crime News: स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
Gold : आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
Dattatray Gade Swargate case: गुगल सर्च हिस्टरी, सीसीटीव्ही, ध्वनी तीव्रता पडताळणी मुख्य पुरावा! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध दोषारोप निश्चित
गुगल सर्च हिस्टरी, सीसीटीव्ही, ध्वनी तीव्रता पडताळणी मुख्य पुरावा! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध दोषारोप निश्चित
Raosaheb Danve and Rajesh Tope: राजेश टोपे भाजपमध्ये येणार का? रावसाहेब दानवेंचा मोठा पॉज, मग हसत-हसत म्हणाले...
राजेश टोपे भाजपमध्ये येणार का? रावसाहेब दानवेंचा मोठा पॉज, मग हसत-हसत म्हणाले...
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
Embed widget