Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 28 Oct 2016 09:34 PM (IST)
1/8
2/8
सीमेवर लढतांना आपले जवान शहीद झाले तर त्यावेळी भरभरून बोललं जातं. पण कब बुलबुलच्या या मुलांमध्ये देशसेवा आणि भारतीय लष्कराच्या जवानांनप्रती आदरभाव निर्माण व्हावा यासाठीचा हा उपक्रम फारच स्तुत्य आहे.