एक्स्प्लोर
आसाममध्ये 90 हजार लोकांना पुराचा फटका
1/5

पुराचं पाणी घरांमध्ये घुसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
2/5

ब्रम्हपुत्र नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, शिवाय अनेक पुल तुटले आहेत. त्यामुळे संपर्क देखील विस्कळीत झाला आहे, असं आसामच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितलं आहे.
Published at : 09 Jul 2016 11:24 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण























