एक्स्प्लोर
शरद पवारांच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीतील दहा महत्त्वाचे मुद्दे!
1/10

'एखाद्या नेत्यानं मराठा मोर्चाचे नेतृत्व केलेलं नाही'
2/10

'शिक्षण असूनही मराठा समाजातील तरुणांन नोकरीत संधी मिळत नाही'
3/10

प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली सामंजस्याची भूमिका घेतली याचा आनंद आहे. आठवलेंनी अशी भूमिका घ्यायला हवी होती
4/10

'वर्षानुवर्ष सत्ता भोगली हा शब्द आकसापोटी वापरला जातोय'
5/10

'सत्तेबाहेर असल्यानं अस्वस्थ असल्याचा आरोप चुकीचा आहे'
6/10

'मी काय आता राज्यकर्ता नाही. माझ्या हातात काही सत्ता नाही. जे राज्यकर्ते आहेत त्यांनी याप्रकरणी ठोस भूमिका घेऊन तात्काळ कृती करणं गरजेचं आहे.'
7/10

'राज्यकर्त्यांनी सहमत आहे असं म्हणून चालत नाही. त्यांनी कृती करण्याची गरज असते'
8/10

'केंद्रीय मंत्र्यांनी जबाबदारीनं वक्तव्य केलं पाहिजे. समस्या गंभीर असते तेव्हा विनोद किंवा काव्य करुन चालत नाही.'
9/10

'इतर राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळतं तर महाराष्ट्रात काही नाही?'
10/10

राज्यकर्ते शेतीबद्दल असंवेदनशील असल्यानं अनेक समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळेच अस्वस्थता हे मोर्चाचं मुख्य कारण आहे. असं पवार म्हणाले
Published at : 17 Sep 2016 04:22 PM (IST)
View More























