एक्स्प्लोर
सामना मुंबई-महाराष्ट्राचा, पण आंध्र प्रदेशला होणार फायदा
Ranji Trophy : दोन्ही संघाचा डाव समान धावसंख्येवर आटोपला आहे.
How can Andhra qualify ahead of Mumbai and Maharashtra?
1/10

Mumbai vs Maharashtra Ranji Trophy : रणजी क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील सामना रंगतदार अवस्थेत पोहचलाय. दोन्ही संघाचा डाव समान धावसंख्येवर आटोपलाय.
2/10

फक्त एका दिवसाचा खेळ बाकी आहे. जर सामना अनिर्णित राहिला तर याचा फायदा आंध्र प्रदेश संघाला होणार आहे.
Published at : 26 Jan 2023 10:26 PM (IST)
आणखी पाहा























