एक्स्प्लोर
संजय राऊत म्हणाले, 'मविआच्या पराभवासाठी जबाबादार …'
महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निकालात, महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले या पराभवाची कारण शोधलं पाहिजे.
Sanjay Raut
1/7

संजय राऊत यांचा मते महाविकास आघाडीचे अपयश हे घटनाबाह्य कृत्य, ईव्हीएम मशीन, डीवाय चंद्रचूड यांचा घेतलेला निर्णय किंवा यंत्रणेचा गैरवापर यामध्ये आहे ते शोधावे लागेल.
2/7

भारतीय जनता पार्टीचा इतिहास शब्ध पाळण्यात चांगला नाही आहे.
3/7

नाना पाटोले यांचावर महाविकास आघाडीच्या अपयशाचा खापर फोडण्यात येत आहे.
4/7

तिन्ही पक्ष एकत्र मिळून महाविकस आघाडी म्हणून निवडणूक लढलो, कुठल्याही एका व्यक्तीवर खापर फोडणे योग्य नाही.
5/7

शरद पवार यांना देखील अपयश आलं आहे.
6/7

महाविकास आघाडीला ठाकरे गटाचे नेतृत्व, नाना पटोले की शरद पवार कोण जबाबदार आहे यातून बाहेर पडायला पाहिजे.
7/7

आलेला निकाल तसाच ठेऊन परत एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
Published at : 25 Nov 2024 11:38 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
विश्व
व्यापार-उद्योग
























