एक्स्प्लोर

Chapati or Rice : रात्रीच्या जेवणासाठी कोणता पर्याय योग्य; चपाती की भात ?

रात्री भात जास्त खाल्ल्यास तो शरीरात लगेच खर्च न होता फॅटमध्ये बदलतो.

रात्री भात जास्त खाल्ल्यास तो शरीरात लगेच खर्च न होता फॅटमध्ये बदलतो.

Chapati or Rice (Photo Credit : Pinterest)

1/8
यासोबत आपण कुठे राहतो ह्याचा संबंध आहे. जसे की तामिळ नाडू, बिहार, पश्चिम बंगाल अश्या राज्यांमध्ये भात खाल्ला जातो. पंजाब किंवा मध्य प्रदेश या राज्यांमध्ये गहू खाल्ले जातात.
यासोबत आपण कुठे राहतो ह्याचा संबंध आहे. जसे की तामिळ नाडू, बिहार, पश्चिम बंगाल अश्या राज्यांमध्ये भात खाल्ला जातो. पंजाब किंवा मध्य प्रदेश या राज्यांमध्ये गहू खाल्ले जातात.
2/8
चपाती मध्ये भाताच्या तुलनेत  कार्ब्स कमी असतात. जर, तुम्ही जाड कणकेची जास्त फायबर असलेली चपाती खाल्ली तर आरोग्यासाठी चांगली ठरू शकते.
चपाती मध्ये भाताच्या तुलनेत कार्ब्स कमी असतात. जर, तुम्ही जाड कणकेची जास्त फायबर असलेली चपाती खाल्ली तर आरोग्यासाठी चांगली ठरू शकते.
3/8
पातळ पिठाची चपाती भातासारखीच असते आणि त्यामुळे रक्तातली साखर पटकन वाढू शकते.
पातळ पिठाची चपाती भातासारखीच असते आणि त्यामुळे रक्तातली साखर पटकन वाढू शकते.
4/8
लठ्ठपणा टाळण्यासाठी भाताचं प्रमाण कमी ठेवणं, त्याऐवजी ब्राऊन राईस, उकड भात किंवा हातसडीचा तांदूळ वापरणं, भातासोबत भरपूर भाजी, डाळ, सूप किंवा सॅलड घेणं फायदेशीर ठरतं. तसेच नियमित चालणे, व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.
लठ्ठपणा टाळण्यासाठी भाताचं प्रमाण कमी ठेवणं, त्याऐवजी ब्राऊन राईस, उकड भात किंवा हातसडीचा तांदूळ वापरणं, भातासोबत भरपूर भाजी, डाळ, सूप किंवा सॅलड घेणं फायदेशीर ठरतं. तसेच नियमित चालणे, व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.
5/8
भाताबरोबर चपाती खाण्यापेक्षा जास्त प्रमाणात भाजी खाली तर तुमचं  ग्लुकोज चांगलं ठरू शकतं.
भाताबरोबर चपाती खाण्यापेक्षा जास्त प्रमाणात भाजी खाली तर तुमचं ग्लुकोज चांगलं ठरू शकतं.
6/8
भात जास्त प्रमाणात खाल्ला तर लठ्ठपणा वाढण्याची शक्यता खूप असते. कारण भात हा सहज पचणारा आणि जास्त कॅलरी देणारा पदार्थ आहे. पांढऱ्या तांदळात तंतुमय घटक (फायबर) कमी असतात, त्यामुळे तो खाल्ल्यानंतर लवकर भूक लागते आणि आपण नेहमीपेक्षा जास्त खातो. जास्त प्रमाणात खाल्लेला भात शरीरात उर्जेत रूपांतरित होतो, परंतु ती उर्जा खर्च न झाल्यास ती चरबीच्या स्वरूपात साठते.
भात जास्त प्रमाणात खाल्ला तर लठ्ठपणा वाढण्याची शक्यता खूप असते. कारण भात हा सहज पचणारा आणि जास्त कॅलरी देणारा पदार्थ आहे. पांढऱ्या तांदळात तंतुमय घटक (फायबर) कमी असतात, त्यामुळे तो खाल्ल्यानंतर लवकर भूक लागते आणि आपण नेहमीपेक्षा जास्त खातो. जास्त प्रमाणात खाल्लेला भात शरीरात उर्जेत रूपांतरित होतो, परंतु ती उर्जा खर्च न झाल्यास ती चरबीच्या स्वरूपात साठते.
7/8
यामुळे हळूहळू पोटावर चरबी साठणे, वजन वाढणे, तसेच रक्तातील साखर वाढण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः रात्री भात जास्त खाल्ल्यास तो शरीरात लगेच खर्च न होता फॅटमध्ये बदलतो.
यामुळे हळूहळू पोटावर चरबी साठणे, वजन वाढणे, तसेच रक्तातील साखर वाढण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः रात्री भात जास्त खाल्ल्यास तो शरीरात लगेच खर्च न होता फॅटमध्ये बदलतो.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Waist to Hip Ratio: वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही,  Waist-to-hip ratio  तपासणंही गरजेचं, कारण...
वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...
Kitchen Cockroach Control : स्वयंपाकघरातून रात्रीच झुरळे बाहेर का पडतात? 'ही' आहेत 5 मुख्य कारणे आणि सोपे उपाय
स्वयंपाकघरातून रात्रीच झुरळे बाहेर का पडतात? 'ही' आहेत 5 मुख्य कारणे आणि सोपे उपाय
Water Bottle Smell Reasons : दररोज धुवूनही पाण्याच्या बाटलीतून घाण वास येतोय? मग 'ही' एक चूक करणे आजच थांबवा!
दररोज धुवूनही पाण्याच्या बाटलीतून घाण वास येतोय? मग 'ही' एक चूक करणे आजच थांबवा!
Women Health: 20 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये वाढतोय हा गंभीर धोका; स्तनात 'ही' लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका
20 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये वाढतोय हा गंभीर धोका; स्तनात 'ही' लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Shalarath ID Fraud Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांना सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांना सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Embed widget