एक्स्प्लोर

Ratnagiri: पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या शाल, श्रीफळची रत्नागिरीतील पत्रकारांना ओढ!

Uday Samant: जिल्हाधिकारी पत्रकारांना भेट देत नसल्याची तक्रार केल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना भेट देऊन त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करा असं त्यांना सांगितलं. 

रत्नागिरी: एखाद्याच्या व्यक्तिच्या भेटीची ओढ किंवा आस लागल्यानंतर मन भाबांवून जाते. तशीच काहीशी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची ओढ आणि भेटीची आस रत्नागिरी शहरातील पत्रकारांना लागली आहे. कारण या भेटी दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे, जिल्हाधिकारी पत्रकारांच्या भेटीवेळी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्याची शक्यता आहे. 

बुधवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात झालेल्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेनंतर जिल्हाधिकारी यांची भेट मिळत नसल्याची तक्रार पत्रकारांनी केली. त्यानंतर लगेचच पालकमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांना फोन केला. शिवाय पत्रकारांचं नेमकं म्हणणं काय आहे ते देखील जिल्हाधिकारी यांना सांगितले. शिवाय, पत्रकारांना भेटीची वेळ दिल्यानंतर भेटीवेळी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करा अशी सूचना देखील केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची होणारी भेट आणि त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या सत्काराबाबतची उत्सुकता पत्रकारांना लागून राहिली आहे.

लोकप्रियतेचा मोह नसलेले जिल्हाधिकारी 

रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांना प्रसिद्धीचा कोणताही मोह नाही असंच म्हणावं लागेल. त्यासाठी दोन ते तीन उदाहरणं पुरेशी आहे. राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला. त्यावेळी निवेदन देण्यासाठी काही पत्रकार जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी गेले. निवेदन देताना, शिवाय यावेळी झालेल्या संभाषणा दरम्यान 'तुमच्यासाठी तर आला आहात' असं उत्तर जिल्हाधिकारी यांनी दिले होते. 
 
शिवाय प्रसिद्धीच्याबाबत बोलायचं झाल्यास प्रसारमाध्यमांची आम्हाला गरज नसल्याचं उत्तर देखील जिल्हाधिकारी यांना रत्नागिरीतील एका पत्रकाराला दिल्याची चर्चा रत्नागिरीतील पत्रकारांमध्ये रंगली आहे. तसेच अगदी दोनच दिवसांपूर्वी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत रत्नागिरीमधील आंबा बागायतदारांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यावेळी पत्रकारांनी आंबा बागायदार हे जिल्हाधिकारी यांना निवेदन देतानाचा व्हिडीओ आणि फोटो घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी देखील 'इसकी कोई जरूरत नही' असं उत्तर जिल्हाधिकारी यांनी दिले. या साऱ्या प्रकारानंतर प्रसिद्धीच्या हव्यास नसलेले जिल्हाधिकारी यावर मात्र सध्या किमान रत्नागिरीमधील काही पत्रकारांचं एकमत झाले आहे

ही बातमी वाचा: 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
तटकरेंकडे नेमका कोणता जादूटोणा? विधानपरिषदेत शिवसेनेकडं अधिक संख्याबळ असतानाही मुलाला आमदारकी मिळाली, कदमांचा टोला
तटकरेंकडे नेमका कोणता जादूटोणा? विधानपरिषदेत शिवसेनेकडं अधिक संख्याबळ असतानाही मुलाला आमदारकी मिळाली, कदमांचा टोला
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Embed widget