एक्स्प्लोर

Eknath Shinde : देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला का जातात? उत्तर देताना म्हणाले....

Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस जेवढे दिल्लीत जात नाही तेवढे शिंदे दिल्लीत जातात, तुमची दिल्लीवारी फार वेळा होते, या प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी कारणे सांगत स्पष्टपणे उत्तर दिलं आहे.

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राजकीय वर्तुळात वारंवार चर्चेत असतात. कधी ते दिल्लीवारीमुळे (Delhi Visit) असतील किंवा त्यांच्या दरे गावी जाण्यामुळे असतील. गेल्या काही महिन्यांमध्ये एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी चांगलीच चर्चेत आली होती, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे वारंवार दिल्लीला (Delhi Visit) का जातात हे त्यांनीच स्पष्टपणे एबीपी माझाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे, देवेंद्र फडणवीस जेवढे दिल्लीत जात नाही तेवढे शिंदे दिल्लीत जातात, तुमची दिल्लीवारी फार वेळा होते, या प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, आता मी दिल्लीला गेलो, गावाला गेलो, काश्मीरला गेलो, तरी सगळ्यांना पोटदुखी होते.  (Delhi Visit) 

दिल्लीला का जातो?

आता काही दिवसांपूर्वी दिल्लीला अधिवेशन सुरू होतं त्यावेळी मी दिल्लीत खासदारांची बैठक घेतली होती. त्या बैठकीसाठी गेलो होतो. काही इतर राज्यातील आमचे राज्य प्रमुख आहेत, त्यांची बैठक दिल्लीत होते, त्यांना दिल्लीत यायला सोपं पडतं आणि जेव्हा दिल्लीला मी राज्यासाठी, काही मागण्यासाठी, काही प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी जातो. तर दिल्लीत जाण्यासाठी काय गैर आहे. आपल्या राज्यासाठी देवेंद्र फडणवीस किंवा मी केंद्र सरकारकडे काही प्रश्न प्रलंबित असतात त्यासाठी जातो, आणि त्या जाण्यामध्ये काय वावगं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान राज्याच्या विकासासाठी मोठे आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी दिले होते, मग का दिल्लीला जाऊ नये. दिल्लीला मी बाकी लोकांसारखा लपून-छपून जात नाही. आम्ही उघडेपणांनी जातो, जे काय असतं ते सर्वांच्या समोर असतं असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबईचं काय होणार?

राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत जाणार असे चित्र निर्माण झाले आहे याबाबतच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले की, राजकारणामध्ये कोणी कोणाच्याही बरोबर जाऊ शकतो. कोणी कोणाबरोबरही युती करू शकतो. आज त्याचा अधिकार आहे. आमची महायुती आहे. महायुतीत आम्ही लोकसभा जिंकली. महायुतीने विधानसभा जिंकली आणि महायुती स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget