एक्स्प्लोर

Ashok Chavan : काँग्रेसची आरोप झाल्यावर लगेच राजीनामे घेण्याची पद्धत चुकीची, 'राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम...'; अशोक चव्हाणांचं वक्तव्य

Ashok Chavan : भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राजीनामा घेणे ही प्रथा काँग्रेसमध्ये चुकीची असल्याचं म्हटलं आहे.

पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण, हत्या प्रकरण आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात होत असलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशातच भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राजीनामा घेणे ही प्रथा काँग्रेसमध्ये चुकीची असल्याचं म्हटलं आहे. 

नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण?

काँग्रेसच्या राजवटीत आरोप झाल्यानंतर अनेक मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे राजीनामे घतले त्यानंतर ते चौकशीला समोरे गेले. मात्र, काँग्रेसची ही प्रथा खूप चुकीची राहिल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. हे माझे व्यक्तिगत मत आहे, तेव्हाही होतं. आजही आहे. काँग्रेसच्या काळात जे राजीनामे घेतले गेले ते कुठल्या आधारावर घेतले गेले, विनाकारण कुठल्याही व्यक्तीला बदनाम करून राजीनामे घेणे, आरोप केले. राजकारणापोटी कोणालाही बदनाम करण्यासाठी राजीनामा घेण्याचे सत्र हे काँग्रेसच्या काळामध्ये खूप चुकीचं आहे, तसेच राजकारणात आरोप होतात, प्रत्यारोप होतात. हा राजकारणाचाच भाग आहे. केवळ आरोपाच्या आधारावर तत्कालीन काँग्रेसच्या काळात जे काही निर्णय घेतलेले ते चुकीचे आहे. राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम त्यावेळेला झालेला असल्याचा अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. 

राजकारणातून उध्वस्त करण्याचा कार्यक्रम

काँग्रेसच्या राजवटीमध्ये आरोप झाल्यानंतर अनेक मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे राजीनामे घेतले. त्यानंतर ते चौकशीला सामोरे गेले. मात्र काँग्रेसची ही प्रथा खूप चुकीची आहे. राजकारणातून उध्वस्त करण्याचा कार्यक्रम त्यावेळेला झाला. राजकारणापोटी कोणाला बदनाम करण्याकरता राजीनामा घेण्याचं सत्र हे काँग्रेसच्या काळात होतं. ते फार चुकीचं आहे, आरोप होतात, प्रत्यारोप होतात, हा राजकारणाचा भाग आहे. त्याबद्दल काही तक्रार नाहीये. पण केवळ आरोपाच्या आधारावर तत्कालीन काँग्रेसच्या काळात जे काही घेतला गेलं ते निश्चित चुकीचा आहे. राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा हा कार्यक्रम त्यावेळी झालेला आहे, असे मी सांगू शकतो, असंही पुढे अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय म्हणालेत?

अजित पवार - धनंजय मुंडे यांच्याबाबत जेवढी माहिती मला आहे, तेवढी माहिती मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असं अजित पवार म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीस - अजित पवार काय बोलले ते मला माहिती नाही. ते काय बोलले याची माहिती देईन आणि त्यावर प्रतिक्रिया देईन. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget