एक्स्प्लोर

चूक झाली, पुन्हा भाजपसोबत जाणे हा आमचा मूर्खपणा: नितीश कुमार

Nitish Kumar Speech: जेडीयूने भाजपसोबतची युती तोडल्यानंतर दोन्हीचा पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध होत असल्याचं दिसत आहे. भाजप आणि जेडीयूचे नेते एकमेकांवर राजकीय हल्ले करत आहेत.

Nitish Kumar Speech: जेडीयूने भाजपसोबतची युती तोडल्यानंतर दोन्हीचा पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध होत असल्याचं दिसत आहे. भाजप आणि जेडीयूचे नेते एकमेकांवर राजकीय हल्ले करत आहेत. दरम्यान, जेडीयूच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी (2017 मध्ये) भाजपसोबत जाणे ही चूक असल्याचे म्हटले असून हा आमचा मूर्खपणा होता, असं ते म्हणाले आहेत.

नितीश कुमार म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री बनवण्यासाठी दोन नावे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण जेव्हा आम्ही दिल्लीत पोहोचलो तेव्हा फक्त एकच नाव मागण्यात आलं. जेडीयूच्या कोट्यातून केंद्रात चार मंत्री असावेत, अशी आमची इच्छा असल्याने आम्ही ते मान्य केले नाही.

आरसीपी सिंहचे नाव न घेता टीका 

जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांचे नाव न घेता मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, मी जेव्हा केंद्रीय रेल्वे मंत्री झालो तेव्हा मी त्यांना माझे खाजगी सचिव केले होते. त्यांना नालंदामधून निवडणूक लढवायची होती. पण आम्ही त्यांना तसे करू नका असे सांगितले.

'कधीही तडजोड करणार नाही'

जोपर्यंत आमचा पक्ष आहे तोपर्यंत आम्ही या लोकांशी कोणतीही तडजोड करणार नाही, अशी घोषणा नितीश कुमार यांनी केली. ते म्हणाले, या लोकांना फक्त हिंदू-मुस्लिम अशी फूट पाडून राज्य करायचे आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी कधीही आरएसएसचे ऐकले नाही आणि यापूर्वी केंद्र सरकारचे मंत्री कार्यक्रमाला गेल्यावर त्यांचे नाव घेत होते. परंतु आता ते हे नाव घेणे विसरले आहेत. सध्याचे केंद्रीय मंत्री केवळ पक्षाचीच नव्हे तर स्वत:ची चर्चा करतात.

'बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या'

बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळायला हवा, असे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले. ते म्हणाले की, भाजपवाले म्हणतील केंद्रातून पैसा आला तर बिहारने स्वबळावर प्रगती केली. या लोकांनाही आमच्या सरकारने केलेल्या कामाचे श्रेय घ्यायचे होते. पण आम्ही तसे होऊ दिले नाही. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
BJP Shivsena NCP Mahayuti Candidate List Vidhan Parishad Election 2026: शिवसेनेपासून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत...; विधान परिषदेच्या 17 पैकी 17 उमेदवारांची यादी, एका क्लिकवर
शिवसेनेपासून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत...; विधान परिषदेच्या 17 पैकी 17 उमेदवारांची यादी, एका क्लिकवर
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न
आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget