एक्स्प्लोर

चूक झाली, पुन्हा भाजपसोबत जाणे हा आमचा मूर्खपणा: नितीश कुमार

Nitish Kumar Speech: जेडीयूने भाजपसोबतची युती तोडल्यानंतर दोन्हीचा पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध होत असल्याचं दिसत आहे. भाजप आणि जेडीयूचे नेते एकमेकांवर राजकीय हल्ले करत आहेत.

Nitish Kumar Speech: जेडीयूने भाजपसोबतची युती तोडल्यानंतर दोन्हीचा पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध होत असल्याचं दिसत आहे. भाजप आणि जेडीयूचे नेते एकमेकांवर राजकीय हल्ले करत आहेत. दरम्यान, जेडीयूच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी (2017 मध्ये) भाजपसोबत जाणे ही चूक असल्याचे म्हटले असून हा आमचा मूर्खपणा होता, असं ते म्हणाले आहेत.

नितीश कुमार म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री बनवण्यासाठी दोन नावे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण जेव्हा आम्ही दिल्लीत पोहोचलो तेव्हा फक्त एकच नाव मागण्यात आलं. जेडीयूच्या कोट्यातून केंद्रात चार मंत्री असावेत, अशी आमची इच्छा असल्याने आम्ही ते मान्य केले नाही.

आरसीपी सिंहचे नाव न घेता टीका 

जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांचे नाव न घेता मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, मी जेव्हा केंद्रीय रेल्वे मंत्री झालो तेव्हा मी त्यांना माझे खाजगी सचिव केले होते. त्यांना नालंदामधून निवडणूक लढवायची होती. पण आम्ही त्यांना तसे करू नका असे सांगितले.

'कधीही तडजोड करणार नाही'

जोपर्यंत आमचा पक्ष आहे तोपर्यंत आम्ही या लोकांशी कोणतीही तडजोड करणार नाही, अशी घोषणा नितीश कुमार यांनी केली. ते म्हणाले, या लोकांना फक्त हिंदू-मुस्लिम अशी फूट पाडून राज्य करायचे आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी कधीही आरएसएसचे ऐकले नाही आणि यापूर्वी केंद्र सरकारचे मंत्री कार्यक्रमाला गेल्यावर त्यांचे नाव घेत होते. परंतु आता ते हे नाव घेणे विसरले आहेत. सध्याचे केंद्रीय मंत्री केवळ पक्षाचीच नव्हे तर स्वत:ची चर्चा करतात.

'बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या'

बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळायला हवा, असे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले. ते म्हणाले की, भाजपवाले म्हणतील केंद्रातून पैसा आला तर बिहारने स्वबळावर प्रगती केली. या लोकांनाही आमच्या सरकारने केलेल्या कामाचे श्रेय घ्यायचे होते. पण आम्ही तसे होऊ दिले नाही. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
Embed widget