एक्स्प्लोर

Godavari Flood : जायकवाडी धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकनं पाण्याचा  विसर्ग, 620 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना

जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) सद्या 90 हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळं धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Jayakwadi Dam : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील धरणं जवळपास पूर्णपणे भरली असून, पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत (Godavari River) करण्यात येत आहे. त्यामुळं जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) सद्या 90 हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळं धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग वाढवून दीड लाख करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळं पैठण शहरातील 620 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहे.  

जायकवाडी धरणाचे एकूण 27 दरवाजे उघडण्यात आले आहे. ज्यात 9 आपत्कालीन दरवाजांचा सुद्धा समावेश आहे. तर दीड लाख क्युसेकने पाणी सोडल्यास पुराचे पाणी पैठण शहरात घुसण्याची शक्यता असते. त्यामुळं पैठण नगरपरिषदेने आशा भागातील नागरीकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहे. तर काही नागरिकांचे स्थलांतर सुद्धा करण्यात आले आहे.

या भागातील नागरिकांचे करणार स्थलांतर...

मौलाना साहब दर्गा परिसर नदी किनाऱ्याच्या ठिकाणी 100 कुटुंब असून नदीचे पाणी जास्त आल्यास नदीकडे जाणारे नाले बंद होऊन पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता असते. त्यामुळं सदर कुटुंबाचा संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं स्थलांतर करणं गरजेचं आहे. शनी मंदीर परिसर नदी किनाऱ्याच्या ठिकाणी 100 कुटुंब असून नदीचे पाणी जास्त आल्यास नदीकडे जाणारे नाले बंद होऊन पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता असते. त्यामुळे सदर कुटुंबाचा संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थलांतर करणे गरजेचे आहे.

रंगारहट्टी ले गागाभट्ट चौक ते मोक्षघाट पर्यंत नदी किनाऱ्याच्या ठिकाणच्या 20 कुटुंब असून नदीचे पाणी जास्त आल्यास सदर कुटुंबांची तात्पुरते स्वरुपाची घरे पाण्यात जातात त्यामुळे स्थलांतर करणे गरजेचे आहे. साठेनगर व लहुजीनगर नदीपात्रात जाणान्या मुख्य नाला बाजुचे (सखोल भागत) ठिकाण: 150 कुटुंब असुन नदीचे पाणी जास्त आल्यास नदीकडे जाणारे नाले बंद होवुन पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता असते तसेच लहुजी नगर येथील परिसरात कुटुंबाच्या घरात पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थलांतर करणे गरजेचे आहे. कहारवाडा नदीपात्रात जाणान्या मुख्य नाला बाजुचे (सखोल भागत) ठिकाणी 150 कुटुंब असुन नदीचे पाणी जास्त आल्यास नदीकडे जाणारे नाले बंद होवुन पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता असते. तसेच लहुजी नगर येथील परिसरात कुटुंबाच्या घरात पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थलांतर करणे गरजेचे आहे.

संतनगर नदीपात्रात जाणाऱ्या मुख्य नाला बाजुच्या (सखोल भागत) भागात 100 कुटुंब असून नदीचे पाणी जास्त आल्यास नदीकडे जाणारे नाले बंद होवुन पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता असते. तसेच लहुजी नगर येथील परिसरात कुटुंबाच्या घरात पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थलांतर करणे गरजेचे आहे.

या ठिकाणी करणार स्थलांतर...

अभिनंदन मंगल कार्यालय, नाकारोड पैठण
संत एकनाथ मंगल कार्यालय, नाकारोड पैठण
साई मंगल कार्यालय, नाकारोड पैठण
श्रीनाथ हायस्कुल पैठण
आर्य चाणक्य विद्या मंदीर, पैठण औरंगाबाद रोड
अक्षता मंगल कार्यालय, नाकारोड पैठण (नलभे यांचे)

महत्त्वाच्या बातम्या:

उजनी आणि जायकवाडी धरणातील विसर्ग वाढला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
Embed widget