एक्स्प्लोर

Nanded: पावसामुळे नांदेडच्या 'वडगाव'चा गेल्या दोन दिवसांपासून संपर्क तुटला; गावकऱ्यांचे प्रचंड हाल

Nanded Rain News: पुलावरून पाणी वाहत असल्याने वडगावचा गेल्या दिवसांपासून संपर्क तुटले असून,गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे.

Nanded News: नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वडगाव येथील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वडगाव येथील गावकऱ्यांचा शहराशी संपर्क तुटल्याने दळणवळणाचा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान खाण्या पिण्याच्या वस्तू, अन्न-धान्य, शाळेतील विद्यार्थी व आजारी रुग्णांना रुग्णालयात नेताना रेल्वे पटरीच्या मार्गाने हिमायतनगर गाठण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वडगाव येथील पुलाची उंची वाढवून तलावातील गाळ काढण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. परंतु याकडे जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात असलेल्या गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, सवना,पिछोण्डी, वडगाव, वडगाव तांडा, बुरकुलवाडी, खैरगाव, खैरगाव तांडा, वाळकी, वाळकी तांडा, या गावांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. तर जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं असून, वडगाव जवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन दिवसापासून वडगाव या गावाचा संपर्क तुटला आहे.

तलाव ओव्हरफलो होऊन गावच्या मार्ग बंद

गावच्या पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची भिस्त असलेल्या वडगाव जवळील सुना तलाव तुडूंब भरला असून, ओव्हरफलो झाल्याने गावं परिसराला पुराच्या पाण्यामुळे वेढा बसला आहे. सुना प्रकल्पातील सांडवा 202 मीटर असून, त्याची उंची 1 मीटरने वाढविणे यासाठी शासनाची सीमारेषा आणखी शिल्लक आहे. तलावाला दोन कालवे असून, उजवा कालवा 12 किलो मीटरचा तर डावा कालवा 6  किलो मीटरचा आहे. तसेच तलावाची पाळू 2840 मीटर आहे. आजघडीला या तलावात झाडे झुडपे वाढली असून, गाळ साचला असल्याने आणि कालवा दुरुस्ती झाली नसल्याने व्यवस्थावपण बिघडून पाऊस जास्त झाला की, तलाव ओव्हरफलो होऊन गावाचा मार्ग बंद पडत आहे. 

पुलाची उंची वाढवण्याची मागणी 

वडगावकडे जाणाऱ्या नाल्याचा पूल लहान असल्याने मुसळधार पावसाचे पाणी नाल्यावरून वाहू लागल्याने गावाचा गेल्या दोन दिवसापासून संपर्क तुटलाय. मागील काळात या पुलाच्या पुरात वाहून दोघांचा बळी गेला होता. तर गतवर्षी आलेल्या पुरात एक ऑटो वाहून गेला होता, पण सुदैवाने सर्वजण सुखरूप बचावले. अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून येथील पुलाची उंची वाढवून तलावातील गाळ काढावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nanded Crime News: नातलगातील विवाहितेसोबत अनैतिक संबंध; सासरी कुणकुण लागली अन्... पतीसह सात जणांनी 22 वर्षीय तरुणाला संपवलं, नांदेड हादरलं
नातलगातील विवाहितेसोबत अनैतिक संबंध; सासरी कुणकुण लागली अन्... पतीसह सात जणांनी 22 वर्षीय तरुणाला संपवलं, नांदेड हादरलं
नांदेडमध्ये हळूहळू घड्याळ बंद होतंय, कसं चालू ठेवायचं हा मोठा विषय, अशोक चव्हाणांचा चिखलीकरांना टोला 
नांदेडमध्ये हळूहळू घड्याळ बंद होतंय, कसं चालू ठेवायचं हा मोठा विषय, अशोक चव्हाणांचा चिखलीकरांना टोला 
Nanded Crime: लग्नासाठी तगादा, नकार देताच मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भीतीपोटी दहावीतील विद्यार्थिनीच टोकाचं पाऊल; नांदेड हादरलं!
लग्नासाठी तगादा, नकार देताच मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भीतीपोटी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच टोकाचं पाऊल; नांदेड हादरलं!
Nanded : नांदेड-लातूर महामार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दहावीचा 17 वर्षीय विद्यार्थी जागीच ठार
नांदेड-लातूर महामार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दहावीचा 17 वर्षीय विद्यार्थी जागीच ठार

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget