एक्स्प्लोर

Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सावरकर यांना भारतरत्न मिळावा, अशी सातत्याने मागणी केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडूनही सातत्याने याच मुद्यावर भाजपला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न का अद्याप का मिळाला नाही? या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मोहन भागवत यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, मी त्या समितीत नाही त्यामुळे मला माहिती नाही परंतु जर तो सन्मान त्यांना मिळाला तर त्या पुरस्काराचं महत्व वाढेल. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सावरकर यांना भारतरत्न मिळावा, अशी सातत्याने मागणी केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडूनही सातत्याने याच मुद्यावर भाजपला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

सामाजिक समरसता आणि आरक्षण

जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत राज्यघटनेने दिलेले आरक्षण सुरू राहिले पाहिजे. जातीवाद हा ळासकट ला पाहिजे जे शतकानुशतके विषमतेचा बळी ठरले आहेत, त्यांना वर आणण्यासाठी वरच्या स्तरावरील लोकांनी थोडे झुकले पाहिजे आणि त्यांना हात दिला पाहिजे. भारत विरोधी शक्ती कितीही स्वप्ने पाहत असल्या तरी आता भारत तोडणारे स्वतःच तुटून जातील आणि भारत जोडला जाईल. आपण मनात 'अखंड भारताचा' संकल्प मजबूत केला पाहिजे, असे ते म्हणाले. 

आपलं कमीत कमी नुकसान व्हावं 

दरम्यान, अमेरिका भारत करारावर मोदी सरकारवर जोरदार विरोधक टीका करत असताना मोहन भागवत यांच्याकडून मात्र मोदी सरकारचं कौतुक करण्यात आलं आहे. ते म्हणाले की, आपण जे घेणार आहोत ते परीक्षा करून घ्यायला हवं. आपलं नुकसान होणार नाही हे लक्षात घ्यायला हवं. जगभरातून जे ज्ञान येत आहे ते आपल्याला घ्यायलाच हवं. ज्यावेळी करार होतात त्यावेळी काहीतरी द्यावं लागेल त्यावेळी काहीतरी आपल्याला मिळेल. सध्याचं जे देशाचं प्रशासन आहे ते लढणारं आणि ठामपणे उभे राहणारं आहे. त्यामुळे अपेक्षा एवढीच आहे की आपलं कमीत कमी नुकसान व्हावं 

संघात कोणाची निवड करताना जात पाहिली जात नाही

भागवत म्हणाले की, एससी/एसटी असणे हे 'डिस्कॉलिफिकेशन' नाही किंवा ब्राह्मण असणे हे 'क्वालिफिकेशन' नाही. जो उपलब्ध आहे आणि सर्वोत्तम आहे, त्याला जबाबदारी दिली जाते. शहरांमध्ये वस्त्यांच्या आधारावर आणि ग्रामीण भागात गावांच्या गटांच्या (मंडळ) आधारावर काम चालते, ज्यामुळे सर्व जातींचे लोक संपर्कात येतात. ते म्हणाले की, विरोध करणाऱ्यांच्या मनात जेव्हा हे येते की आम्ही इतका विरोध केला तरी त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, तेव्हा ते आमचे ऐकायला लागतात. 

अर्थव्यवस्था आणि रोजगार 

नवीन तंत्रज्ञान आले तरी त्याचा वापर अशा प्रकारे केला पाहिजे की रोजगाराला धक्का लागणार नाही. भारतासाठी 'मास प्रोडक्शन' ऐवजी 'जनसामान्यांकडून उत्पादन या संकल्पनेवर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले.  केवळ नोकरीच्या मागे न धावता शेती आणि इतर कष्टाच्या कामांना समाजात सन्मान मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. शेतकऱ्याला कर्ज घेण्याची गरज पडू नये, तो आपल्या जमिनीचा मालक राहावा, गुलाम नाही. प्रत्येक तहसील स्तरावर साठवणूक आणि मूल्यवर्धनाची व्यवस्था झाली पाहिजे, असे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Dombivli: 'मला मारू नका...', मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिवाल डॉक्टरचाय मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli: 'मला मारू नका...', मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिवाल डॉक्टरचाय मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Embed widget