एक्स्प्लोर

Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सावरकर यांना भारतरत्न मिळावा, अशी सातत्याने मागणी केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडूनही सातत्याने याच मुद्यावर भाजपला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न का अद्याप का मिळाला नाही? या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मोहन भागवत यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, मी त्या समितीत नाही त्यामुळे मला माहिती नाही परंतु जर तो सन्मान त्यांना मिळाला तर त्या पुरस्काराचं महत्व वाढेल. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सावरकर यांना भारतरत्न मिळावा, अशी सातत्याने मागणी केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडूनही सातत्याने याच मुद्यावर भाजपला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

सामाजिक समरसता आणि आरक्षण

जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत राज्यघटनेने दिलेले आरक्षण सुरू राहिले पाहिजे. जातीवाद हा ळासकट ला पाहिजे जे शतकानुशतके विषमतेचा बळी ठरले आहेत, त्यांना वर आणण्यासाठी वरच्या स्तरावरील लोकांनी थोडे झुकले पाहिजे आणि त्यांना हात दिला पाहिजे. भारत विरोधी शक्ती कितीही स्वप्ने पाहत असल्या तरी आता भारत तोडणारे स्वतःच तुटून जातील आणि भारत जोडला जाईल. आपण मनात 'अखंड भारताचा' संकल्प मजबूत केला पाहिजे, असे ते म्हणाले. 

आपलं कमीत कमी नुकसान व्हावं 

दरम्यान, अमेरिका भारत करारावर मोदी सरकारवर जोरदार विरोधक टीका करत असताना मोहन भागवत यांच्याकडून मात्र मोदी सरकारचं कौतुक करण्यात आलं आहे. ते म्हणाले की, आपण जे घेणार आहोत ते परीक्षा करून घ्यायला हवं. आपलं नुकसान होणार नाही हे लक्षात घ्यायला हवं. जगभरातून जे ज्ञान येत आहे ते आपल्याला घ्यायलाच हवं. ज्यावेळी करार होतात त्यावेळी काहीतरी द्यावं लागेल त्यावेळी काहीतरी आपल्याला मिळेल. सध्याचं जे देशाचं प्रशासन आहे ते लढणारं आणि ठामपणे उभे राहणारं आहे. त्यामुळे अपेक्षा एवढीच आहे की आपलं कमीत कमी नुकसान व्हावं 

संघात कोणाची निवड करताना जात पाहिली जात नाही

भागवत म्हणाले की, एससी/एसटी असणे हे 'डिस्कॉलिफिकेशन' नाही किंवा ब्राह्मण असणे हे 'क्वालिफिकेशन' नाही. जो उपलब्ध आहे आणि सर्वोत्तम आहे, त्याला जबाबदारी दिली जाते. शहरांमध्ये वस्त्यांच्या आधारावर आणि ग्रामीण भागात गावांच्या गटांच्या (मंडळ) आधारावर काम चालते, ज्यामुळे सर्व जातींचे लोक संपर्कात येतात. ते म्हणाले की, विरोध करणाऱ्यांच्या मनात जेव्हा हे येते की आम्ही इतका विरोध केला तरी त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, तेव्हा ते आमचे ऐकायला लागतात. 

अर्थव्यवस्था आणि रोजगार 

नवीन तंत्रज्ञान आले तरी त्याचा वापर अशा प्रकारे केला पाहिजे की रोजगाराला धक्का लागणार नाही. भारतासाठी 'मास प्रोडक्शन' ऐवजी 'जनसामान्यांकडून उत्पादन या संकल्पनेवर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले.  केवळ नोकरीच्या मागे न धावता शेती आणि इतर कष्टाच्या कामांना समाजात सन्मान मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. शेतकऱ्याला कर्ज घेण्याची गरज पडू नये, तो आपल्या जमिनीचा मालक राहावा, गुलाम नाही. प्रत्येक तहसील स्तरावर साठवणूक आणि मूल्यवर्धनाची व्यवस्था झाली पाहिजे, असे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
Raj Thackeray 2008 Railway Case: गेल्या सुनावणीत म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही; आज राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार, नेमकं प्रकरण काय?
गेल्या सुनावणीत म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही; आज राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार, नेमकं प्रकरण काय?
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले

व्हिडीओ

Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?
Nitin Gadkari News : नितीन गडकरी पालखी मार्गावेळी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 टक्के गाड्या कमी
Jaleel On Sanjay Shirsat : त्यांना लिंबू पाण्याची सवय नाही, देसी नको इंग्लिश घ्या, जलील यांचा शिरसाटांना टोला | ABP Majha
Sunil Shelke Mumbai : भाजपसोबत जाणार का? रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळके काय म्हणाले?
Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
Amul Milk Price Hike : महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची चर्चा असतानाच अमूलकडून देशभरात दरवाढ लागू, अमूल दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार
महागाईचा भडका,अमूलकडून देशभरात दरवाढ लागू, अमूल दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
 Petrol Diesel Rate : पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता, पेट्रोलियम मंत्र्यानंतर RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचे सूचक वक्तव्य
पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता, RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचे सूचक वक्तव्य
Embed widget