एक्स्प्लोर

Sandeep Deshpande : तुमची कंपनीच गुजराती असेल तर बोऱ्याबिस्तारा गुंडाळा; मनसेचा अंबानींवर हल्लाबोल

Mumbai : मनसेकडून जोरदार प्रत्युत्त देण्यात आलंय. "तुमची कंपनीच गुजराती असेल तर बोऱ्याबिस्तारा गुंडाळा" असे प्रत्युत्तर मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिले आहे. 

Mumbai : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Rich) आणि भारतातील आघाडीचे उद्योगपती (Bussiness) यांनी गुजरातला मातृभूमी आणि कर्मभूमी म्हटलं आहे. रिलायन्स (Reliance) ही गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम राहील, असे वक्तव्य मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केलं होते. त्याला मनसेकडून जोरदार प्रत्युत्त देण्यात आलंय. "तुमची कंपनीच गुजराती असेल तर बोऱ्याबिस्तारा गुंडाळा" असे प्रत्युत्तर मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिले आहे. 

तुम्ही महाराष्ट्रात आलाच कशाला?

संदीप देशपांडे (Sandip Deshpande) म्हणाले, रिलायन्स ही एक भारतीय कंपनी आहे, असं आम्हाला वाटतं होतं. पण अंबानी यांनी कालच स्पष्ट सांगून टाकलं की रिलायन्स एक गुजराती कंपनी आहे. तुमची कंपनी गुजराती होती तर तुम्ही महाराष्ट्रात आलाच कशाला? जमिनी पण महाराष्ट्रातल्या वापरल्या मराठी माणसाने जमिनी दिल्या, त्याचाच उपयोग करत उद्योग करता आहात ना? असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केलाय. 

फक्त गुजरातीच असाल तर मग महाराष्ट्रात तुमचं काम काय? 

जर तुमचा आणि महाराष्ट्राचा संबंधच नसेल तर अँटिलियाचा गाशा गुंडाळा आणि गुजरातला जा, असा इशारा देशपांडे यांनी दिलाय. इथून पुढे  मराठी माणसाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की, आपण एका गुजरात कंपनीकडून वस्तू घेत आहोत, असे आवाहनही देशपांडे यांनी केले. मुकेश अंबानी यांचा उद्देशच जर गुजरातचा विकास असेल तर महाराष्ट्रात काय करता आहात? हा प्रश्न आहे, असेही देशपांडे यांनी नमूद केले. 

पीएम मोदींच्या उपस्थितीत केले वक्तव्य 

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या बाजूला उपस्थित होते तेव्हा त्यांनी हे विधान केलं. पंतप्रधान यांनी त्यांना सांगायला पाहिजे होतं तुमची कंपनी भारतीय आहे. की पंतप्रधान पण फक्त गुजरातचेच आहेत? असा सवालही देशपांडे यांनी उपस्थित केलाय. आम्ही महाराष्ट्राच्या मुद्यावर लढतो त्यामुळे तेव्हा अख्खा देश आम्हाला संकुचित बोलतो. मात्र कोण संकुचित आहे, हे स्पष्ट झाले आहे. यामध्ये मराठी माणसाचे जागरूक होणं गरजेचं आहे, असे मतही देशपाडे यांनी व्यक्त केलंय 

मराठी माणसाची जमीन जाते, फायदा गुजरात्यांचा होतो 

मराठी माणसाची जमिन गुजराती लोक व्यवसायासाठी खरेदी करतात. मराठी माणसाची जमिन जाते. फायदा मात्र, गुजरात्यांचा होतो. शिवाय, गुजराती माणसांकडून मराठी माणसांना रोजगारही मिळत नाही, असेही संदीप देशपांडे यांनी नमूद केले.  

पाहा काय म्हणाले संदीप देशपांडे 

 

इतर महत्वाच्या बातम्या

'सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचं कारण नाही, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
Sankashti Chaturthi 2026: 3 जूनची संकष्टी चतुर्थी पॉवरफुल! बाप्पांच्या कृपेने 4 राशींच्या आयुष्याचं सोनं, अडीच वर्षांनी दुर्मिळ योगायोग, चंद्रोदय, तिथी...
3 जूनची संकष्टी चतुर्थी पॉवरफुल! बाप्पांच्या कृपेने 4 राशींच्या आयुष्याचं सोनं, अडीच वर्षांनी दुर्मिळ योगायोग, चंद्रोदय, तिथी...
Vidhan Parishad Election 2026: काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
Deool Band 2: स्वामींची कृपा अपरंपार; 11 व्या दिवशी 'देऊळ बंद 2' पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी, किती कोटी कमावले?
स्वामींची कृपा अपरंपार; 11 व्या दिवशी 'देऊळ बंद 2' पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी, किती कोटी कमावले?

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare and Parth Pawar: 'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईं पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईं पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : 80 लाखांचा आकडा तो ई-केवायसीचा नाही, इन्कम टॅक्स ते आरटीओच्या डेटाचा दाखला, आदिती तटकरेंनी तपशीलवार सांगितलं...
लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र, आदिती तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, आकडेवारी सांगत म्हणाल्या...
Shivsena Candidate List Vidhan Parishad Election 2026: खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची पुन्हा स्मार्ट खेळी
खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी
Commercial LPG : पाच महिन्यात व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट, 2026 मध्ये 7 वेळा दरवाढ, नवे दर जाणून घ्या
पाच महिन्यात व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट, 2026 मध्ये 7 वेळा दरवाढ, नवे दर जाणून घ्या
Ladki Bahin Yojana : आज 80 लाख महिला अपात्र ठरल्या, पुढील वर्षात 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरवल्या जातील, जयंत पाटील यांचा दावा
80 लाख महिलांना अपात्र ठरवलं, हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही : जयंत पाटील
Arun Lakhani and Supriya Sule: भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
Embed widget