एक्स्प्लोर

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता

पोलिस अधिकऱ्यांच्या बदल्यांमुळे गृह मंत्री विरुद्ध पोलिस महासंचालक संघर्षांचा नवा अंका सुरु होण्याची शक्यता नाकारतां येत नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईमधील पोलिस उपायुक्तांच्या बदल्या 48 तासात मध्येच रद्द करण्यात आल्या होत्या.

मुंबई : मागील एक महिन्यांपासून रखडलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणखी लांबणीवर जाण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कारण अजून काही दिवस पोलिसांच्या बदल्या न करण्यासाठी पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल यांचे राज्य सरकारला पत्र दिल्याची माहिती मिळत आहे. तसच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांकडून येणाऱ्या शिफारसींमुळे ही पोलिस महासंचालक जयसवाल नाराज असल्याच कळतय. म्हणजे पुन्हा पोलिस अधिकऱ्यांच्या बदल्यांमुळे गृह मंत्री विरुद्ध पोलिस महासंचालक संघर्षांचा नवा अंका सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईमधील पोलिस उपायुक्तांच्या बदल्या 48 तासात मध्येच रद्द करण्यात आल्या होत्या.

राज्यातील आयपीएस आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे मुदत 15 ऑगस्ट पर्यंत होती. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांनी राज्य सरकारला पत्र लिहून गणेशोत्सवापर्यंत बदल्या नाही कराव्यात यावी अशी विनंती केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी चौथ्यांदा मुदतवाढ घेण्याची परिस्थिती सरकारवर येऊ शकते.

तसेच जिल्ह्यातील एस पी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत पोलिस महासंचालकांनी आपल्या बदलीसाठी शिफारस करू नये तसेच लॉबिंग करू नये असे सुद्धा सूचना सुबोध जैस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, अनेक बडे पोलिस अधिकारी देखील आवडत्या पोस्टिंगसाठी लॉबिंग करत आहेत ज्यामुळे पोलिस महासंचालक नाराज असल्याच कळतय. या नाराजीमुळे गृहमंत्री विरुद्ध पोलिस महासंचालक असा संघर्ष भविष्यात पाहिला मिळणार का असा प्रश्न ही उपस्थित केली जातोय. एका पोलिस अधिकाऱ्यांनी एबीपी माझा ला माहिती दिली की ‘पोलिस महासंचालकांनी स्पष्ट केलं आहे की, शिफारस नव्हे तर रुल बुक प्रमाणेच बदल्या करणायत येतील. ज्या अधिकाऱ्यांचा कालावधी संपला आहे त्यांची बदली करण्यात येईल तर शासनाच्या आदेशनुसार नवीन नियुक्ती करण्यात येतील’

पोलिस दलात नेहमीच अधिकाऱ्यांकडून पोस्टींग साठी राजकीय दबाव किंवा शिफारस आणल्या जातात आणि त्यामुळे बदल्यांच या रेस नेहमी तोच अधिकारी बाजू मारतो ज्याला पोलिटिकल बैकिंग असत. काही दिवसांपूर्वी मुंबई उपआयुक्तांच्या बदल्या दोन दिवसातच रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामागचं कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधील या बदल्यांना घेऊन आपसात चर्चा न झाल्याचं समोर आलं होतं. या बदल्या करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वासात घेण्यात आलं नव्हतं. मात्र आता पोलिस महासंचालकांनी स्वत:च सप्टेंबर पर्यंत बदल्या न करण्याची विनंती करणारे पत्र राज्य सरकारला दिलं आहे. येणाऱ्या दिवसात अनेक सन आहेत आणि या सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर बदल्यामुळे तेथील पोलिस व्यवस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो असे कारण पोलीस महासंचालकांकडून देण्यात आला आहे.

पोलिस महासंचालकांच नेमक मत काय आणि कसा परिणाम होऊ शकतो. येणारा दिवसांमध्ये गणेशोत्सव आणि इतर मोठे सण आहेत.सध्या कार्यरत असलेले अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरची वेवस्तीत माहिती आहे. त्या ठिकाणी जाणाऱ्या नवीन अधिकाऱ्याला ही माहिती नसेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या या बदल्यात काही दिवसांसाठी स्थगित करण्याची मागणी पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी केली आहे. विरोधकांकडून मात्र यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत, भाजपचे आमदार राम कदम यांनी सरकारवर समन्वय नसल्याचा आरोप करत म्हणाले ‘सरकारचा आपसात जमत नाही आणि या नेत्यांना आपल्या मर्जीतील अधिकारी त्यांच्या जिल्ह्यात हवा आहेत म्हणून हा सगळा खेळ सुरू आहे.’

Police Transfer : गणेशोत्सवापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या नाहीत- DGP जायस्वाल

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE Updates: राज्यभरात पावसाचं धुमशान, नाशिकमध्ये हायअलर्ट, तर वसई-विरारमध्ये अतिवृष्टी, मुंबई-पुण्याची परिस्थिती काय?
Maharashtra Rain LIVE Updates: राज्यभरात पावसाचं धुमशान, नाशिकमध्ये हायअलर्ट, तर वसई-विरारमध्ये अतिवृष्टी, मुंबई-पुण्याची परिस्थिती काय?
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget