एक्स्प्लोर
ठाणेकरांवर तीन दिवस जलसंकट
ठाणे: ठाणेकरांवर पुढील तीन दिवस जलसंकट ओढावणार आहे. ठाण्याला एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा आजपासून तीन दिवसांसाठी खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळं गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे सलग तीन दिवस ठाण्यातल्या अनेक भागांत पाणी येणार नाही. मुंब्रा, कळवा आणि विटावा भागाला याचा मोठा फटका बसणार आहे. ठाणे महापालिकेकडून मंगळवार ते गुरुवारपर्यंत पाणीकपात करण्यात आली आहे. त्यात एमआयडीसीकडूनही पाणीपुरवठा होणार नसल्यामुळं ठाणेकरांची चांगलीच अडचण होणार आहे.
Before You Go
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















