एक्स्प्लोर

Sanjay Raut : महाराष्ट्रात पुन्हा परिवर्तनाची तयारी सुरू, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

Sanjay Raut : अडीच वर्षापूर्वी आम्ही महाराष्ट्रात परिवर्तन केलं होतं. आता पुन्हा महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची तयारी सुरु झाल्याचे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलं

Sanjay Raut : आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) दौऱ्याकडे बिहारचा (Bihar) दौरा म्हणून बघू नका. ते शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. या दौऱ्याकडं राष्ट्रीय दौरा म्हणून बघा, त्याला राष्ट्रीय दौरा म्हणून महत्व दिलं पाहिजे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी बिहारमध्ये नितीश कुमारांच्या मदतीनं परिवर्तन घडवून आणलं. अडीच वर्षापूर्वी आम्ही देखील महाराष्ट्रात परिवर्तन केलं होतं. आता पुन्हा महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची तयारी सुरू झाल्याचं सूचक वक्तव्य राऊतांनी केलं. राज्यातील सरकार हे कमजोर असल्याचेही ते म्हणाले. संजय राऊतांनी त्यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली. 

भाजपच्या नेत्यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागावी

दिशा सालियन प्रकरणी ज्या भाजपच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत, त्यांनी माफी मागावी असेही संजय राऊत म्हणाले. तुम्ही आरोप केलेत तर आता माफी मागा. तुम्ही आत्तापर्यंत एका तरुण नेत्याला का बदनाम करत होता? असा सवालही संजय राऊतांनी केला. दरम्यान, महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यात काय होईल हे सांगता येत नाही, असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी सांगितल्याचे राऊत म्हणाले. पडद्यामागे ज्या हालचाली सुरु आहेत, त्याबाबतच्या काही गोष्टी रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत गेल्या असतील असेही राऊत म्हणाले.   

सुरक्षेच्या मुद्यावरुन संजय राऊतांची सरकारवर टीका

सुरक्षेच्या मुद्यावरुनही संजय राऊतांनी सरकारवर टीका केली. सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे. पण काहीही झालं तरी मी सरकारकडे सुरक्षा मागणार नसल्याचे राऊत म्हणाले. कोणत्या नियमाने आणि भूमिकेनं तुम्ही सुरक्षा काढली? असा सवालही राऊतांनी केला. आमच्या जीवाला जर काही बर वाईट झालं तर हे सरकार जबाबदार असेल असेही राऊत यावेळी म्हणाले. हे सगळ सुडबुद्धीनं सुरु आहे. सुरक्षा नाही म्हणून आम्ही दबावानं काम कराव यामुळं हे सगळं सुरु आहे. पण आम्ही काम करत राहू असे राऊत म्हणाले. कोणाला मुंबई तोडायचीय तर कोणाला महाराष्ट्राचे जिल्हे आणि गावं तोडायची आहेत. गेल्या साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचं काम सुरु असल्याचे म्हणत राऊतांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील सरकार जर लवकरात लवकर घालवलं नाहीतर राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत असेही राऊत म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Sanjay Raut : राज्य सरकार कमजोर आणि हतबल, लवकरात लवकर सरकार घालवलं नाहीतर....संजय राऊतांचा हल्लाबोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget