एक्स्प्लोर

नीरव मोदीचा घोटाळा मोदी सरकारच्या काळातलाच : शरद पवार

आगामी राजस्थान , कर्नाटक आणि त्रिपुरा या राज्यातील निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागल्यास लोकसभा निवडणूक शेवटच्या दिवशीपर्यंत लांबतील, असे पवार यांनी सांगितले.

पंढरपूर : नीरव मोदी याचा घोटाळा मोदी सरकारच्या काळातील असून, त्याची सखोल चौकशीची गरज असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. या नीरव मोदीबाबत मनमोहन सिंग सरकारवर आरोप केले जात असले, तरी नीरव मोदीने 2011 मध्ये फक्त खाते उघडले होते, बाकीची फसवणूक मोदी सरकारच्या काळातीलच असल्याचे पवार यांनी म्हटले. पंतप्रधान कार्यालयाला याबाबत 2016 मध्ये कळवून देखील त्याची दखल न घेतल्याने हा नीरव मोदी देशाला फसवून पळून गेल्याचे सांगत, हा सर्व वर्ग भाजपला पाठिंबा देणारा असल्याचा आरोप पवार यांनी केला. या सर्व प्रकारच्या चौकशीची गरज पवार यांनी व्यक्त केली. पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथे काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी पवार आले होते. यावेळी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांचेसह काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रहार करताना पवार म्हणाले, “आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी या संघ स्वयंसेवकांना लाठ्या घेऊन काश्मीर सीमेवर पाठवावे म्हणजे भागवतांच्या बोलण्यात किती तथ्य आहे, ते देशाला कळेल.” काश्मीर सीमेवर अतिरेक्यांशी लढताना रोज सैनिक शहीद होत असताना, सैन्यदलाच्या बाबतीत असे  कुप्रतिष्ठा करणारे विधान करणे योग्य नसल्याचे पवार यांनी सांगितले. भिडे-एकबोटे यांच्याबाबत बोलताना सध्याचे सत्ताधीश त्यांच्या पाय पडत असल्याने त्यांच्यावर कारवाई होईल, असे वाटत नसल्याचा टोला पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. “राज्यातील जनतेचा आता या सरकारवर विश्वासच राहिला नसल्याने निराश लोक आता मंत्रालयात येऊन आत्महत्या करु लागले आहेत. आपली कामे हे सरकार करीत नसल्याची भावना झाल्यानेच मंत्रालयात आत्महत्यांचे सत्र सुरु झाले असून यातून आतातरी सरकारने धडा शिकवा.”, असे पवारांनी म्हटले. आगामी राजस्थान , कर्नाटक आणि त्रिपुरा या राज्यातील निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागल्यास लोकसभा निवडणूक शेवटच्या दिवशीपर्यंत लांबतील, असे पवार यांनी सांगितले. शिवाय, सध्या केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित येऊन समर्थ पर्याय निर्माण करु लागल्याचे पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सूर्य कोपला विदर्भ तापला! चंद्रपुरातील ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर, 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
सूर्य कोपला विदर्भ तापला! चंद्रपुरातील ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर, 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget